शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मोबाईल चोरणाऱ्या तीन जणांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:33 IST

जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दुपारी एमआयडीसीत मोबाईल चोरणाºया तीन मुलांना पकडले. त्यातील दोन जण अल्पवयीन असून त्यांच्याजवळ ६५ ...

जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दुपारी एमआयडीसीत मोबाईल चोरणाºया तीन मुलांना पकडले. त्यातील दोन जण अल्पवयीन असून त्यांच्याजवळ ६५ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल आढळून आले. या तिघांनी हे मोबाईल बुधवारी पिंप्राळा बाजारातून चोरले होते. सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी व असीम तडवी यांच्या पथकाने या तिघांना पकडले. विशाल आनंदा शिंदे (१९) रा. वरदाळा, ता.मेहकर, जि.बुलडाणा याला अटक करण्यात आली आहे.दरम्यान, सायंकाळी पंचनामा केल्यानंतर तिघांना रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शालीग्राम प्रेमराज जाधव (रा. आर. एल. कॉलनी), भिमराव पांडूरंग महाले (रा.दादावाडी), विश्वनाथ रामचंद्र भदाणे (साई नगर), एकनाथ सुखदेव पाटील, हिंमत आत्माराम काळे (रा. जलाराम नगर), सोहनलाल गणेशराम मेश्राम (रा. वाटीकाश्रमजवळ) व चैतन्य लालसिंग पाटील यांचे मोबाईल बाजारात चोरी झाले होते. े

टॅग्स :Jalgaonजळगाव