शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अमृत २.० च्या प्रकल्प अहवालासाठी तीन एजन्सींचा प्रस्ताव; महिन्यानंतरही कार्यवाही नाही

By सुनील पाटील | Updated: April 18, 2023 19:07 IST

दुसरा टप्पा आणखी लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : अमृत २.० योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन (पीएमसी) सल्लागार म्हणून काम करण्यास पुण्यातील दोन व गुजरातची एक अशा तीन एजन्सीने तयारी दर्शविली असून त्यांचे महापालिकेला प्राप्त झालेले आहेत. महिनाभरानंतरही महापालिकेने या प्रकरणात कुठलीच कार्यवाही केलेली नाही. परिणामी आधीच लांबलेला हा दुसरा टप्पा आणखीनच लांबणीवर पडलेला आहे.

 जळगाव शहराला शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या अमृत २.० साठी शासनाने १२०० कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार एजन्सी नेमण्याचा प्रस्ताव मुदतीत राज्य शासनाकडे सादर न झाल्याने महापालिकेवर आधीच मोठी नामुश्की ओढवली होती. या गंभीर चुकीनंतरही महापालिकेकडून त्यात सुधारणा झालेली नाही. खासदार उन्मेश पाटील व आमदार सुरेश भोळे यांनी दोन वेळा बैठका घेऊन मनपाच्या यंत्रणेला फैलावर घेत पंधरा दिवसात एजन्सी नेमून कामाला गती देण्याचे आदेश दिले होते. या बैठकांना दोन महिन्याचा कालावधी झाला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एजन्सी नेमण्यासाठी १६ संस्थांचा पर्याय सूचवून त्यापैकी एका एजन्सीची निवड करता येणार आहे. महापालिकेने या १६ एजन्सीशी संपर्क साधला, त्यापैकी ऑल इंडिया इन्स्टीट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट पुणे, मिटकॉन कन्सलटन्सी ॲण्ड इंजिनियरिंग सर्व्हीस प्रा.लि.पुणे व एमआरएस प्लॅनिंग ॲण्ड इंजिनियरिंग सर्विसेस प्रा.लि.गुजरात या तीन एजन्सीने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. यातील एक एजन्सी निश्चित करण्याचा निर्णय महासभेत झालेला होता. विशेष म्हणजे तिघांचे दर मजिप्रापेक्षा कमी आहेत. मजिप्राने एकूण प्रकल्पाच्या तीन टक्के दर मनपाला कळविला होता. एजन्सी नियुक्तीनंतरच दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग येणार आहे.