शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

दोन्ही लॉकडाऊनमध्ये झाले २२६ नोंदणीकृत विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात पहिल्या लॉकडाऊनमध्ये मार्च ते जुलै २०२० मध्ये १०३ नोंदणीकृत विवाह झाले होते. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात पहिल्या लॉकडाऊनमध्ये मार्च ते जुलै २०२० मध्ये १०३ नोंदणीकृत विवाह झाले होते. तर यंदा १ एप्रिल ते २८ जून २०२१ या काळात १२३ विवाह हे नोंदणी पद्धतीने झाले आहे.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे विवाह सोहळे थाटात करण्यावर मर्यादा आली आहे. त्यामुळे लहान हॉलमध्ये किंवा मंदिरात विवाह उरकले जात आहे. तसेच अनेक जण नोंदणी पद्धतीने विवाह केले जात आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनचा पहिलाच टप्पा असल्याने पाच महिन्यात १०३ नोंदणीकृत विवाह झाले होते. तर यंदा तीन महिन्यात १२३ नोंदणीकृत विवाह झाले आहेत.

राज्य शासनाने मधल्या काळात निर्बंध कमी केले असले तरी विवाह आणि इतर सोहळ्यांसाठी निर्बंध कमी झाले नव्हते. त्यात विवाहांना फक्त ५० जणांच्या उपस्थितीचा नियम आहे. त्यामुळे कुणाला बोलवायचे कुणाला नाही, या नातेवाईकांच्या रुसव्या फुगव्यात अडकण्यापेक्षा काहींनी नोंदणीकृत विवाह करण्याकडे भर दिला आहे.