शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाचोऱ्यात नवीन भागात फवारणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:13 IST

पावसाळा अखेरच्या टप्प्यात आलेला असतानाही पाचोरा पालिकेतर्फे कोणत्याही प्रकारे फवारणी न केल्याने नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यातउपाययोजना करण्याची मागणी

पाचोरा, जि.जळगाव : पावसाळा अखेरच्या टप्प्यात आलेला असतानाही पालिकेतर्फे कोणत्याही प्रकारे फवारणी न केल्याने नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे.कॉलनी भागात शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होऊन सुमारे ४० टक्के नागरिक वस्ती असतानाही ह्या वर्षी पालिकेतर्फे डास मछर कीटकनाशक फवारणी एकदाही केली नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पाचोरा पालिकेतर्फे दरवर्षी फवारणी केली जाते. कीटक, डास यांचा नायनाट करून आरोग्याची काळजी काही प्रमाणात घेतली जाते. मात्र यंदा एकदाही फवारणी केली नाही. कॉलनी भागात मोठमोठे डबके साचले असून चिखल दलदल आहे. मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. यामुळे डास किडे, यांचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे.पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही फवारणी केली जात नसल्याने नागरिकांत पालिकेविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. याविषयी मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पालिकेकडे एकच ट्रॅक्टर असून त्यावरच फवारणी पंप जोडला आहे. जुन्या शहरात फवारणी चालू आहे. लवकरच कॉलनीत फवारणी केली जाईल असे सांगितले. नगराध्यक्ष संजय गोहिल यांनीही असेच उत्तर देऊन हात झटकले.दरम्यान, शहराची लोकसंख्या व विस्तार पहाता फवारणी करणारी यंत्रणा अपूर्णच आहे. तेव्हा पालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सामान्य नागरिकांमधून अपेक्षा व्यक्त होत आहे.