शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

फत्तेपूर परिसरात नुकसानीचे पंचनामेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 23:18 IST

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने केले असले तरी अजूनही फत्तेपूर परिसरातील शेतकरी पंचनामे झाले नसल्याची तक्रार करीत आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त आमदार महाजन यांनी लक्ष देण्याची मागणी

जामनेर : तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने केले असले तरी अजूनही फत्तेपूर परिसरातील शेतकरी पंचनामे झाले नसल्याची तक्रार करीत आहे. तलाठी व कृषी विभागाकडे वारंवार विनंती करूनही नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने आमदार गिरीश महाजन यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. मदत मिळेल अथवा नाही याची शाश्वती नाही, मात्र पंचनामे होत नाही ही लाजीरवाणी बाब असल्याचे संतप्त शेतकरी बोलत आहे.सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने मका, कापूस, सोयाबीन व इतर कडध्यान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महसूल व कृषी विभागाने सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे केले.पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार नोंदविली आहे. मात्र अद्याप काहीही कार्यवाही होत नसल्याचे शेतकरी सांगतात. शेतकºयांनी महागडे बियाणे घेऊन पेरणी केली, उत्पादन हाती येण्याची वेळ आली असत निसर्गाच्या अवकृपेने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.पाच एकरमध्ये मका लावला आतापर्यंत सुमारे ७० हजार खर्च आला. अतिवृष्टीने मक्याचे पीक आडवे झाले. आता फक्त १० टक्के उत्पादन निघेल अशी स्थिती आहे. शेतकºयांच्या या प्रश्नाकडे आमदार गिरीश महाजन यांनी लक्ष घालून प्रशासनास पंचनामे करून मदत मिळवून द्यावी एवढीच अपेक्षा आहे.- पंकज चोपडे, शेतकरी, फत्तेपूरतालुक्यातील नुकसानग्रस्त शेतातील पिकांचे पंचनामे केले आहे. तरीही राहीलेल्या शेककºयांचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित भागातील कृषी सहायकांना दिले जातील.-अभिमन्यू चोपडे, तालुका कृषी अधिकारी, जामनेरअजूनही ३ टक्के भागातील शेतकºयांंचे पंचनामे झालेले नाही. फत्तेपूर मंडळ अधिकाºयांना पंचनाम्याचे आदेश दिले आहे. ज्या शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसतील त्यांनी स्थानिक तलाठ्यांशी संपर्क साधावा.- अरुण शेवाळे, तहसीलदार 

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर