शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुसज्ज नाट्यगृहांची रंगकर्मींना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:37 IST

शासनाकडून प्रतिसाद नाही़

जळगावचे नाव सांस्कृतिक गाव व्हावे, या उद्देशाने अनेक सांस्कृतिक संस्था, रंगकर्मी आणि कलाकारांचे प्रयत्न सुरू आहेतच़ शासनाकडून मात्र प्रतिसाद नाही़ महाराष्ट्रात प्रत्येक गावात किंवा तालुक्याच्या स्थळी शासनाचा हॉल अथवा नाट्यगृह चांगल्या स्थितीत आहे़ मग जळगाव येथील बालगंधर्व नाट्यगृह याला अपवाद का? येथे आज अतिक्रमण विभागाचेच अतिक्रमण दिसते़ रंगमंच व समोरील परिसराकडे दुर्लक्ष झाले आहे़ लग्नसमारंभ व बिगर सांस्कृतिक कार्यक्रमांना दिल्यामुळे स्टेज, मेकअप रूमची दुर्दशा झालेली आहे़ बरेचशे बांधकाम पडीत अवस्थेत आहे़ सामाजिक संस्थांना़ विशिष्ट काळासाठी जर ही जागा दिली तर चांगले थिएटर उभे राहिल किंवा वरिष्ठ रंगकर्मींची समिती बनवून त्यांच्या सूचनेनुसार या जागेची निखा राखली जाऊ शकते़ जागेचा इतर कलांच्या सरावासाठी व प्रदर्शनासाठीही उपयोग होऊ शकतो़ त्याचे उदाहरण म्हणजे महात्मा गांधी उद्यान किंवा भाऊंचे उद्याऩ छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह़ खूपच खर्च करून मुंबई-पुण्याच्या धर्तीवर बांधले गेले , मात्र त्याचे भाडे सामान्यांना परवडणारे नाही़ बांधकाम चालू असताना नामवंत संस्था, तंत्रज्ञ, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, ज्येष्ठ रंगकर्मींना मार्गदर्शनासाठी कधीच बोलावले नाही़ हे नाट्यगृह मनपाच्या अखत्यारित हवे, या नाट्यगृहात कोणताही प्रयोग सादर करण्याची कोणी हिम्मत करणार नाही, ही परिस्थिती कायम न राहता, दोनही सुसज्ज नाट्यगृहात दर्जेदार कार्यक्रम पाहायला मिळतील हीच भाबडी आशा सर्व रंगकर्मी बाळगून आहेत.-पियुष़ सी़ रावळ, रंगकर्मी

टॅग्स :Jalgaonजळगाव