शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे दहावीत टॉपर विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:42 IST

शाळा व शिकवणीचे शुल्क भरायलाही पैसे नाहीत

जळगाव : अतिवृष्टीमुळे शेतीचे उत्पन्न हातातून निसटले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आई वडिलांची होत असलेली दमछाक तसेच शिकवणीच्या शुल्कासाठी पैशाची जुळवाजुळव करताना पित्याची दमछाक पाहता यामिनी प्रमोद पाटील (१७) या बारावीच्या विद्यार्थिनीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी भादली, ता. जळगाव येथे घडली. दरम्यान, यामिनी ही दहावीला टॉपर होती.प्रमोद पाटील हे शेती व्यवसायक करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यावर्षी चांगला पाऊस असल्याने उत्पन्नही चांगले येईल, असे वाटत असताना पाऊस इतका जास्त होईल व त्यात सर्व काही उद्ध्वस्त होऊ असे वाटले नव्हते. अतिवृष्टीमुळे तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यामुळे कुटुंबाची जबाबदारी उचलताना पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.कन्या यामिनी ही शहरातील महाविद्यालयात बारावी सायन्सचे शिक्षण घेत होती. मुलगा लोकेश हा नशिराबाद येथे आयटीआयचे शिक्षण घेत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव