शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण महामंडळाच्या आयुक्तांनी फटकारल्यानंतर मनपाने काढली घनकचरा प्रकल्पाची निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:34 IST

प्रकल्प ६ वर्षांपासून बंद

जळगाव : प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या विभागीय आयुक्तांनी फटकारल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून बंद पडलेल्या आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्पासाठी मनपा प्रशासनाने तडकाफडकी घनकचरा प्रकल्पासाठी निविदा काढली आहे. ‘प्रदूषण’चे विभागीय आयुक्त आर.जी.कुळकर्णी दोन दिवसांपासून शहरात आले असून, त्यांनी शुक्रवारी घनकचरा प्रकल्पाची पाहणी केली असता कुठल्याही प्रक्रियेविना पडलेल्या कचऱ्याबाबत नाराजी व्यक्त करत मनपा आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांची देखील चांगलीच झाडाझडती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आव्हाणे शिवारातील मनपाचा घनकचरा प्रकल्प २०१२ पासून बंद असून, शहरातून दररोज जमा होणारा २२० टन कचरा या ठिकाणी टाकला जात आहे.सहा वर्षात या ठिकाणी १ लाख मेट्रीक टन हून अधिक कचरा जमा झाला असून, त्यावर कुठलीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. त्यामुळे रासायनिक प्रक्रियेमुळे आग लागून विषारी धुर संपुर्ण परिसरात पसरत आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिकांकडून वेळोवेळी निवेदन देवून देखील प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नव्हती.दौºयाचा पार्श्वभूमीवर केली घाईमहाराष्टÑ राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय आयुक्त कुलकर्णी हे गुरुवारपासून शहरात दाखल झाले. त्यांनी अधिकाºयांकडून घनकचरा प्रकल्पा बाबत आढावा घेतला़त्यांच्या दौºयाचाच पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी १२ कोटी रुपयांची निविदा काढली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.प्रकल्प कार्यान्वित करण्यासह बंद पडलेल्या प्रकल्पात पडलेल्या १ लाख टन मॅट्रीक टन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी देखील मनपाने ४ कोटी रुपयांची निविदा घाईत काढलेली दिसून येत आहे.शासनाकडून अनुदान रोखले जाण्याची होती भितीमनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे वर्षभरातच देखील डीपीआरची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शासनाकडून मनपाला स्वच्छतेसाठी मिळणारे अनुदान देखील रोखले जाण्याची शक्यता होती. विभागीय आयुक्तांसमोर मनपाचे पितळ उघडे पडू नये म्हणूनच दोनच दिवसात ही निविदा काढण्यात आली आहे.३१ मार्चपर्यंतची होती डेडलाईनघनकचरा प्रकल्पाअंतर्गत मार्च २०१८ मध्ये मंजूर झालेल्या ३२ कोटी रुपयांच्या डिपीआरच्या रक्कमेतून घनकचरा प्रकल्पासाठीची प्रक्रिया पुर्ण करण्याच्या मनपा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच हा निधी खर्च न झाल्यास अनुदान रोखण्याचाही इशारा शासनाकडून देण्यात आला होता. मात्र, मनपाने ३१ मार्च पुर्वी केवळ वाहन खरेदीसाठीच ७ कोटी रुपये खर्च केले होते. आता दोन महिन्यांनंतर १२ कोटी रुपयांची घनकचरा प्रकल्पासाठी निविदा काढली आहे. यासाठी मनपाकडून आचारसंहितेचे कारण पुढे केले जात आहे.विलगीकरण होत नसल्याने व्यक्त केली नाराजीशुक्रवारी सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कुलकर्णी, आयुक्त डॉ.उदय टेकाळे,आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्यासह अधिकाºयांनी आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी पाहणी केली. या ठिकाणी पडलेल्या कचºयावर प्रक्रिया होत नसल्याने विभागीय आयुक्तांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. शहरात ओला व सुका कचºयाचे विलगीकरण होत नसल्याने देखील त्यांनी आरोग्य अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. तसेच तत्काळ पडलेल्या कचºयावर प्रक्रिया करण्याचा सूचना दिल्या असून, मनपाच्या ढिसाळ कारभारावर देखील विभागीय आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

टॅग्स :Jalgaonजळगाव