शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

ज्ञानातूनच मानवतेची शिकवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 14:19 IST

परमात्म्याचे ज्ञानच मानवतेचा खरा धडा शिकवते आणि केवळ विशाल हृदयासोबत मानवता स्थिर व सुरक्षित राहू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवर ...

परमात्म्याचे ज्ञानच मानवतेचा खरा धडा शिकवते आणि केवळ विशाल हृदयासोबत मानवता स्थिर व सुरक्षित राहू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवर क्रोध करणे, मनामध्ये व्देष निर्माण करणे यामुळे मनुष्याचे नुकसान आहे. जसे की, एखादा खेळ खेळण्यासाठी आधी सराव करणे गरजेचे आहे. तरच खेळ चांगल्या तºहेने खेळू शकू. त्याचप्रमाणे अध्यात्म आपल्या जीवनाचा भाग बनेल. तेव्हाच याला व्यवहारात येणारी अध्यात्मिकता म्हणू शकतो.आपणा सर्वांच्या जीवनाचे उद्दीष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न पाहून प्रसन्नता होत आहे. जेव्हा समाजाकडे पाहतो, तेव्हा हीच प्रार्थना येते की, हे प्रभू, मनुष्याचे तन तर दिले आहे; परंतु जीवनदेखील मनुष्यासारखे होऊ देत. ज्याप्रमाणे ऋतु बदलत असतात, त्याचप्रमाणे जीवनात सुख-दु:ख येतात; परंतु जे परमात्म्याच्या नावात रंगलेले आहेत, ते निरंकाराच्या जाणिवेत जीवन जगून सदैव कृतज्ञतेचा भाव व्यतीत करतात. अनेक जण एखादे संकट किवा दु:खसुध्दा ईश्वराची इच्छा समजतात. हा जो निरंकार कणाकणात सामावलेला आहे, याला सहजरुपात प्राप्त करतात. कारण ते निरंकाराशी जुळून राहतात. ज्याप्रमाणे तबला, ढोलकी इतर वाद्ये दिसण्यामध्ये वेगळी असतात; परंतु जे स्वर निघतात, ते एकसारखेच असतात. याचप्रमाणे संतदेखील विविध रुपात भक्ती करतात; परंतु त्याचा भाव एकच असतो.दैनंदिन जीवनातील जबाबदारीचे आपण रोजच पालन करतो. यासोबतच जर अध्यात्माला आपल्या जीवनाचा आधार बनवले, तर मुक्ती प्राप्त होईल. तिथेच सहज अवस्थेचीही प्राप्ती होईल.आजच्या तांत्रिक युगात ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला वस्तूंचा सदुपयोग कशाप्रकारे करावा, हेदेखील दर्शविते. आपण वस्तूंचा उपयोग चांगल्या कामासाठीच करावा ना की, कोणाला दु:ख किंवा कोणाचे नुकसान करण्यासाठी असावा.चाकूचा उपयोग डॉक्टर आणि खुनी दोघेही करतात. एक कोणाला तरी जीवनदान देतो आणि दुसरा कोणाचे तरी जीवन समाप्त करतो.( संकलन - राजकुमार वाणी)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव