शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

केºहाळे येथे स्वाईन फ्ल्यूचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 18:15 IST

हभप रघुनाथ बाबूराव पाटील (५८) यांचे ६ रोजी रात्री स्वाईन फ्ल्यूच्या लागणमुळे औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. आठ दिवसांपूर्वी घरी अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारार्थ निमोनियासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने स्वाईन फ्ल्यूच्या लागणची तपासणी केली. तपासणीमध्ये लागण झाल्याचे निष्पन्न झाले. परंतु डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनसुद्धा त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

ठळक मुद्देहळहळ : गायनाचार्य रघुनाथ पाटील दगावले४० वर्षांपासून वारकरी संप्रदायाला घेतले होते वाहून

केºहाळे, ता.रावेर, जि.जळगाव : येथील हभप रघुनाथ बाबूराव पाटील (५८) यांचे ६ रोजी रात्री स्वाईन फ्ल्यूच्या लागणमुळे औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.आठ दिवसांपूर्वी घरी अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारार्थ निमोनियासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने स्वाईन फ्ल्यूच्या लागणची तपासणी केली. तपासणीमध्ये लागण झाल्याचे निष्पन्न झाले. परंतु डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनसुद्धा त्यांना वाचविण्यात यश आले नाही.गायनाचार्य रघुनाथ पाटील यांनी सुमारे ४० वर्षांपासून वारकरी सांप्रदायाला स्वत:ला वाहून घेतले होते. यामुळे परिसरातील भजनी मंडळ व सांप्रदायातील लोकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांची परिसरात पोकळी निर्माण झाली आहे.‘केºहाळे येथील रघुनाथ पाटील यांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाल्याचा अहवाल आला आहे. त्यानुसार, कुटुंबियांना प्रतिबंधात्मक औषधांचा पुरवठा वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे जावून देण्यात आला आहे.’-डॉ.चंद्रकांत पाटील, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोड, ता.रावेर 

टॅग्स :Healthआरोग्यRaverरावेर