शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

शांततेच्या समोर शस्त्राचीही शरणागती

By admin | Updated: September 21, 2015 00:34 IST

शांततेच्या काळात हिंसक वातावरण अभावाने असते.

शांततेच्या काळात हिंसक वातावरण अभावाने असते. शांती माणसाला सौख्याचे वरदान बहाल करते. त्याच्या प्रगतीला हातभार लावते. जगात शांतता नांदावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने जागतिक शांतीदिनाचा प्रारंभ 1981 साली करण्यात आला. 21 सप्टेंबर रोजी जगात शांतीदिन पाळला जातो. सर्व जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस निवडलेला आहे. जगभरातील सर्व राजकीय पक्ष, लष्कर खाते, आम जनता हा दिवस गौरवाने पाळतात.

या दिवसाची सुरुवात होते तेव्हा संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात शांती-घंटा घणाणते. ही घंटा विविध देशातील मुलांनी दान केलेल्या नाण्यांपासून तयार करण्यात आली आहे. ही घंटा जपानने भेट दिली आहे व विविध युद्धांमध्ये झालेल्या जीवितहानीचे स्मरण ती सर्वाना करीत राहते. तिच्या पृष्ठभागावर ‘जागतिक शांती चिरायू होवो’, अशी अक्षरे कोरलेली आहेत. 1981 साली संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत संमत झालेल्या ठरावानुसार सप्टेंबर महिन्यात तिसरा मंगळवार शांतीदिन म्हणून घोषित करण्यात आला होता. 21 सप्टेंबर, 1982 हा प्रथम आंतरराष्ट्रीय शांतीदिन ठरला. 2001 साली, या ठरावात बदल करून सप्टेंबरचा तिसरा मंगळवार न धरता, 21 सप्टेंबर ह्या दिवसावर शांतीदिन म्हणून शिक्कामोर्तब झाले. महात्मा गांधींनी अहिंसक मागार्ने, शांततापूर्वक सत्याग्रहाची चळवळ उभारली होती, तेव्हा शस्त्राला शांतीपुढे शरणागती पत्करावी लागली होती. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर बंधुत्वाची भावना फैलावून, युद्धे रोखण्याचे महान कार्य करणा:या तसेच सामाजिक बांधिलकीच्या कार्यास वाहून घेणा:या विभूतींना शांतीचे नोबल पारितोषिक हा अत्युच्च पुरस्कार बहाल केला जातो.