शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शांततेच्या समोर शस्त्राचीही शरणागती

By admin | Updated: September 21, 2015 00:34 IST

शांततेच्या काळात हिंसक वातावरण अभावाने असते.

शांततेच्या काळात हिंसक वातावरण अभावाने असते. शांती माणसाला सौख्याचे वरदान बहाल करते. त्याच्या प्रगतीला हातभार लावते. जगात शांतता नांदावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने जागतिक शांतीदिनाचा प्रारंभ 1981 साली करण्यात आला. 21 सप्टेंबर रोजी जगात शांतीदिन पाळला जातो. सर्व जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस निवडलेला आहे. जगभरातील सर्व राजकीय पक्ष, लष्कर खाते, आम जनता हा दिवस गौरवाने पाळतात.

या दिवसाची सुरुवात होते तेव्हा संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात शांती-घंटा घणाणते. ही घंटा विविध देशातील मुलांनी दान केलेल्या नाण्यांपासून तयार करण्यात आली आहे. ही घंटा जपानने भेट दिली आहे व विविध युद्धांमध्ये झालेल्या जीवितहानीचे स्मरण ती सर्वाना करीत राहते. तिच्या पृष्ठभागावर ‘जागतिक शांती चिरायू होवो’, अशी अक्षरे कोरलेली आहेत. 1981 साली संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत संमत झालेल्या ठरावानुसार सप्टेंबर महिन्यात तिसरा मंगळवार शांतीदिन म्हणून घोषित करण्यात आला होता. 21 सप्टेंबर, 1982 हा प्रथम आंतरराष्ट्रीय शांतीदिन ठरला. 2001 साली, या ठरावात बदल करून सप्टेंबरचा तिसरा मंगळवार न धरता, 21 सप्टेंबर ह्या दिवसावर शांतीदिन म्हणून शिक्कामोर्तब झाले. महात्मा गांधींनी अहिंसक मागार्ने, शांततापूर्वक सत्याग्रहाची चळवळ उभारली होती, तेव्हा शस्त्राला शांतीपुढे शरणागती पत्करावी लागली होती. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर बंधुत्वाची भावना फैलावून, युद्धे रोखण्याचे महान कार्य करणा:या तसेच सामाजिक बांधिलकीच्या कार्यास वाहून घेणा:या विभूतींना शांतीचे नोबल पारितोषिक हा अत्युच्च पुरस्कार बहाल केला जातो.