शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

निंबोल येथील शेतकऱ्याची दुष्काळात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:28 IST

रावेर तालुक्यातील निंबोल येथील शेतकरी दत्तात्रय राघो पाटील (वय ६७) यांनी दुष्काळी परिस्थितीत कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीे.

रावेर/ऐनपूर, जि.जळगाव : रावेर तालुक्यातील निंबोल येथील शेतकरी दत्तात्रय राघो पाटील (वय ६७) यांनी दुष्काळी परिस्थितीत कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीे.दत्तात्रय राघो पाटील यांच्या विवरे बुद्रूक शिवारातील शेत (गट नं.५८९) वर निंबोल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा चार लाख रूपयांचा बोझा आहे. त्यापैकी सव्वा लाख रूपये कर्ज थकीत आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीत उत्पन्नाची आशा नाही. यामुळे त्यांनी गुरुवारी रात्री नांदुरखेडा शिवारातील पंडित घनश्याम पाटील यांच्या शेतातील सुन्या विहिरीत उडी घेतल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ न झाल्याने व त्या पाठोपाठ यंदा दुष्काळाच्या भीषण परिस्थितीत उत्पन्नाच्या आशा फोल ठरल्या आहेत. शेतकरी दत्तात्रय पाटील यांनी कर्जबाजारीपणामुळे दुष्काळाच्या भीषण परिस्थितीतच आत्महत्या केल्याने शेतकरी कुटुंंबातील दिवाळी अंध:कारमय झाली आहे.रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन मुली, सून व नातवंडे आहेत. यासंबंधी राजेंद्र लक्ष्मण पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक फौजदार शरीफ तडवी करीत आहेत.विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सव्वा लाख रुपये कर्ज थकीत होतेयंदा दुष्काळी स्थितीमुळे उत्पन्नाची आशा मावळली

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर