शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात कोरोनावर यशस्वी मात, किती जण झाले बरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:29 IST

दिलासादायक चित्र

जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक सुमारे २०० च्या टप्प्यात सातत्याने वाढत असतानाही बरे होणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या आठवडाभरात वाढले आहे़ या कालावधीत ९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णांपैकी ३५ टक्के रुग्ण उपचार घेत असून ५९ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत़जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक होत आहे़ काही दिवसांपूर्वी एका ९० वर्षीय वृद्धांनीही कोरोनावर यशस्वी मात केली होती़ त्यामुळे कोरोना हा बरा होणारा आजार असून लवकर रुग्णालयात गेल्यास यातून रुग्ण बाहेर पडू शकतो, अशी जिल्हाभरात ३३८३ उदाहरणे आहेत़मृत्यूदर साडेपाच टक्क्यांवरजिल्ह्याचा मृत्यूदर हा थेट १२ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता़ मध्यंतरीच्या काळात चाचण्या वाढविण्यात आल्या व रुग्णसंख्या समोर येत गेल्याने हा मृत्यूदर ५.६ टक्क्यांवर आला आहे़ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे़७५ टक्के निगेटिव्हज्या चाचण्या रोज होत आहेत़ त्यापैकी जवळपास ७५ टक्के अहवाल हे निगेटीव्ह येत आहेत, त्यामुळे हे देखील एक दिलासादायक चित्र आहे़७० टक्के रुग्णांना सौम्य लक्षणेज्यांना लक्षणे नाहीत किंवा अगदी सौम्य लक्षणे आहेत त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते़ सद्यस्थितीत उपचार घेणाºया रुग्णांपैकी १४२४ म्हणजेच ७० टक्के रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत. तर त्या खालोखाल १२७ रुग्णांना मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत तर ४६९ रुग्णांना आॅक्सिजनची गरज भासत आहे़ २२० रुग्ण अत्यवस्थ आहेत़लवकर चाचणी, लवकर निदान व लवकर उपचार यामुळे आता पुढील गंभीर बाबी टाळता येत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत गेलेले आहे़ यामुळे मृत्यूचे प्रमाणही घटले आहे़ शिवाय लवकर हे लोक आयसोलेट झाल्याने पुढील वाढणारा संसर्गही आटोक्यात आला येणार आहे़ रोज चाचण्यांचे प्रमाण वाढले आहेत़ त्यात जास्त अहवाल निगेटीव्ह असून काही पॉझिटीव्ह येत आहेत, मात्र, लवकर निदान होत असल्याने पुढील संसर्ग टळत आहे़- डॉ़ एऩ एस़ चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव