शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जनसेवा आणि पक्षकारांनी दिलेल्या संधीनेच यश - अ‍ॅड. अजय तल्हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 13:13 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केले मोठे काम

जनसेवा आणि पक्षकारांनी सातत्याने मला जी सेवेची संधी दिली, त्यामुळेच आज मला यश मिळाले असल्याचे केंद्र सरकारचे नवे असिस्टंट सॉलिसिटर जनरल आॅफ इंडिया अ‍ॅड. अजय तल्हार यांनी म्हटले आहे. अ‍ॅड. तल्हार हे मुळचे जळगावचे आहेत. सध्या ते औरंगाबाद खंडपीठात वकिली करतात. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात मुंबई उच्च न्यायालयात मार्च १९९६ मध्ये केली. नंतर वर्षभराने ते औरंगाबादला आले. आणि येथेच काम करु लागले. या काळात त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा दिला. त्यासोबतच त्यांनी अनेक जनहित याचिकांमध्ये काम पाहिले.प्रश्न : या पदापर्यंत तुम्ही कसे पोहचलात, आणि नंतर कुटुंबियांची प्रतिक्रीया काय होती.अ‍ॅड.तल्हार : हे पद म्हणजे, केंद्र सरकारच्या कायदेशीर सल्लागाराचे आहे. त्याचे कार्यक्षेत्र उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ हे आहे. त्याअंतर्गत येणाºया जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारची जी काही न्यायीक प्रकरणे असतील. त्यावर सल्ला देणे आणि बाजु मांडणे हे काम आहे.केंद्र सरकारकडूनच त्यासाठी नामाकंन केले जाते आणि मग नियुक्ती होते. कुटुंबाला आनंद झाला. पण सोबतच जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे. आता आणखी जोमाने काम करावे लागेल.प्रश्न : अनेक जनहित याचिका किंवा गरिबांच्या प्रकरणांमध्ये तुम्ही अल्प फी घेतात, त्यावर काय सांगाल.अ‍ॅड.तल्हार : मी स्वत: जन या संकल्पनेचा भाग आहे. जनहित याचिका ही सर्वांच्या फायद्याची असते. त्यामुळे मी त्यात फी घेत नाही.गरिबांच्या अनेक केसेसमध्ये तर मी त्याचा खर्च देखील करतो. त्याची क्षमता बघुनच पैसे घेतो किंवा घेतच नाही.तुम्ही शेतकरी समस्यांवर काम केले आहे. त्यांच्या आवाज उठवला आहे. त्यात नेमके कसे कार्य केले ?अ‍ॅड. तल्हार : भारताच्या घटनेतच तरतुद आहे की शेतकरी, ग्राहक आणि शासन यांचे म्हणणे मान्य करून शेतमाला भाव ठरवावा.मात्र तसे होत नाही. शेतमालावर नियंत्रण असावे,यासाठी किसान संघाने लढा उभारला. त्यात मी काम केले. हा लढा कायदेशीर पद्धतीने सोडवण्यासाठी जनहित याचिका दाखल केली. त्याचा निकाल लागला आणि त्याचाच परिपाक म्हणून निती आयोगानेही प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकारने दोन अध्यादेशही काढले आहेत.शेतकºयांच्या आणि गरिबांच्या प्रश्नांवर जे मांडले. त्याचा फायदा झाला. आता कामही वाढले आहे आणि जबाबदारी देखील.शेतकºयांच्या प्रश्नांवर काम केले.तसेच अनेक मोठमोठ्या प्रकरणात प्रसिद्ध राजकारणी, नेते, उद्योजक यांचीही बाजु मांडली. उद्योग क्षेत्राशी संबधीत एका प्रकरणात बाजु मांडली होती. त्यात मोठे यश मिळाले त्याचा फायदा कारकिर्दीत पुढे झाला - अ‍ॅड. अजय तल्हार, असिस्टंट सॉलिसिटर जनरल

टॅग्स :Jalgaonजळगाव