शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जळगावात जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्याथ्र्याच्या रांगा

By admin | Updated: June 13, 2017 11:04 IST

ऐन प्रवेशावेळी त्रुटी दुरुस्तीने संताप : महाविद्यालयाकडूनही दुर्लक्ष; अभियांत्रिकी प्रवेशासाठी अडचण

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.13- बारावीचा निकाल लागल्यानंतर अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे ऐन परीक्षेचा काळात विद्याथ्र्याना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे. वर्षभरापूर्वी अर्ज भरल्यानंतर कार्यालयाकडून ऐन प्रवेशाच्या काळातच त्रुटी दुरुस्तीसाठी जात वैधता  प्रमाणपत्र विद्याथ्र्याकडे पोहचविली आहेत. यामुळे सोमवारी जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयात विद्याथ्र्याचा रांगा लागल्या होत्या. 
अकरावी व बारावी विज्ञान शाखेच्या विद्याथ्र्याना जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी महाविद्यालयात अर्ज भरावा लागत असतो. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातच आटोपते. त्यानंतर विद्याथ्र्याना जात वैधता प्रमाणपत्र महाविद्यालय किंवा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात मिळत असतात. प्रमाणपत्रात काही त्रुटी राहिल्यास त्या त्रुटी दुरुस्तीसाठी प्रमाणपत्र विद्याथ्र्याच्या घरी पोस्टाव्दारे पाठविले जातात. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी तपासणी कार्यालय जानेवारी महिन्यात  जळगावात सुरु झाल्यानंतर 7 हजार 770 प्रकरणे दाखल झाली. त्यापैकी 5 हजार 550 प्रमाणपत्र वाटप  करण्यात आली आहेत. तर 2 हजार 220 प्रकरणांमध्ये त्रुटी निघाल्यामुळे त्रुटीच्या दुरुस्तीसाठी ही प्रमाणपत्रे संबधित विद्याथ्र्याकडे पोस्टाव्दारे पाठविण्यात आली आहेत. मात्र अनेक विद्याथ्र्याना ही प्रमाणपत्रे अद्याप मिळालेली नसल्याची माहिती विद्याथ्र्यांनी दिली.