शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्राध्यापक संघटनांकडून महाविद्यालयांमध्ये जोरदार प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 17:42 IST

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अधिसभेच्या विद्या परिषद, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, व्यवस्थापन  परिषद व विविध अभ्यास मंडळाच्या सदस्यांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.खान्देशातील १८ केंद्रावर हे मतदान होणार असून, त्यासाठी  प्राध्यापक संघटनाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. 

ठळक मुद्देउमवि अधिसभा निवडणूकखान्देशातील १८ केंद्रांवर होणार मतदान महाविद्यालयीन प्राध्यापक गटात जोरदार लढत

लोकमत आॅनलाईन,

जळगाव-दि.८,उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अधिसभेच्या विद्या परिषद, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, व्यवस्थापन  परिषद व विविध अभ्यास मंडळाच्या सदस्यांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.खान्देशातील १८ केंद्रावर हे मतदान होणार असून, त्यासाठी  प्राध्यापक संघटनाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. 

अधिसभेच्या विविध १८ जागांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. प्राचार्य गटाच्या १० जागांसह विद्यापीठ प्राध्यापक, व्यवस्थापन  परिषद व विद्यापरिषदेच्या अनेक जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे खºया अर्थाने महाविद्यालयीन प्राध्यापक गटात जोरदार लढत होणार आहे. तर व्यवस्थापन  परिषदेच्या ४ जागांसाठी देखील चांगलीच रस्सीखेच पहायला मिळणार आहे.

प्रचाराची पहिली फेरी पूर्णमतदानाला १० दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांकडून खान्देशातील महाविद्यालयांमध्ये जावून प्रत्यक्ष प्राध्यापकांच्या भेटी घेवून प्रचार केला जात आहे. महाविद्यालयीन  प्राध्यापक गटाच्या १० जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये खरी लढत एन.मुक्टो व एन.मुक्ता या दोन संघटनांमध्ये आहे. या  गटासाठी सर्वाधिक २ हजार ५२८ मतदार असल्याने त्यांच्या प्रत्यक्ष भेटीवर उमेदवारांकडून भर दिला जात आहे. दोन्ही प्राध्यापक संघटनांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असून, आता दुसºया फेरीचा प्रचार सुरु होणार आहे. 

मतदान कें द्राबाबत लवकरच निश्चितीउत्तर महाराष्टÑ विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आहे. मतदानासाठी या तीनही जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्र असतील. कोणत्या शहरात मतदान  केंद्र राहणार आहेत. हे निश्चित करण्यात आले असून, शहरातील कोणत्या महाविद्यालयात मतदान घ्यावे याबाबत अद्याप निश्चिती झाली नाही. दोन दिवसात याबाबत आढावा घेवून मतदान केंद्र निश्चित करण्यात येणार आहे. एकूण १८ मतदान केंद्रांमध्ये जळगाव जिल्ह्यात ९, धुळे ५ व नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदान केंद्र राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.