शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्राध्यापक संघटनांकडून महाविद्यालयांमध्ये जोरदार प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 17:42 IST

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अधिसभेच्या विद्या परिषद, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, व्यवस्थापन  परिषद व विविध अभ्यास मंडळाच्या सदस्यांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.खान्देशातील १८ केंद्रावर हे मतदान होणार असून, त्यासाठी  प्राध्यापक संघटनाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. 

ठळक मुद्देउमवि अधिसभा निवडणूकखान्देशातील १८ केंद्रांवर होणार मतदान महाविद्यालयीन प्राध्यापक गटात जोरदार लढत

लोकमत आॅनलाईन,

जळगाव-दि.८,उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अधिसभेच्या विद्या परिषद, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, व्यवस्थापन  परिषद व विविध अभ्यास मंडळाच्या सदस्यांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.खान्देशातील १८ केंद्रावर हे मतदान होणार असून, त्यासाठी  प्राध्यापक संघटनाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. 

अधिसभेच्या विविध १८ जागांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. प्राचार्य गटाच्या १० जागांसह विद्यापीठ प्राध्यापक, व्यवस्थापन  परिषद व विद्यापरिषदेच्या अनेक जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे खºया अर्थाने महाविद्यालयीन प्राध्यापक गटात जोरदार लढत होणार आहे. तर व्यवस्थापन  परिषदेच्या ४ जागांसाठी देखील चांगलीच रस्सीखेच पहायला मिळणार आहे.

प्रचाराची पहिली फेरी पूर्णमतदानाला १० दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांकडून खान्देशातील महाविद्यालयांमध्ये जावून प्रत्यक्ष प्राध्यापकांच्या भेटी घेवून प्रचार केला जात आहे. महाविद्यालयीन  प्राध्यापक गटाच्या १० जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये खरी लढत एन.मुक्टो व एन.मुक्ता या दोन संघटनांमध्ये आहे. या  गटासाठी सर्वाधिक २ हजार ५२८ मतदार असल्याने त्यांच्या प्रत्यक्ष भेटीवर उमेदवारांकडून भर दिला जात आहे. दोन्ही प्राध्यापक संघटनांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असून, आता दुसºया फेरीचा प्रचार सुरु होणार आहे. 

मतदान कें द्राबाबत लवकरच निश्चितीउत्तर महाराष्टÑ विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आहे. मतदानासाठी या तीनही जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्र असतील. कोणत्या शहरात मतदान  केंद्र राहणार आहेत. हे निश्चित करण्यात आले असून, शहरातील कोणत्या महाविद्यालयात मतदान घ्यावे याबाबत अद्याप निश्चिती झाली नाही. दोन दिवसात याबाबत आढावा घेवून मतदान केंद्र निश्चित करण्यात येणार आहे. एकूण १८ मतदान केंद्रांमध्ये जळगाव जिल्ह्यात ९, धुळे ५ व नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदान केंद्र राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.