शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वीजपुरवठा खंडीत केल्याच्या निषेर्धात चोपडा येथे शेतक-यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 13:33 IST

अंकलेश्वर ब-हाणपूर महामार्ग ठप्प

ठळक मुद्देपूर्व सूचना न देता शेती पंपांचा वीजपुरवठा खंडितलेखी आश्वासन मिळत नाही तोंपयर्ंत रास्ता रोको सुरूच राहील

ऑनलाईन लोकमत

चोपडा, जि. जळगाव, दि. 17-  तालुक्यात शेतक-यांना कोणतीही पूर्व सूचना न देता शेती पंपांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे तो पूर्ववत सुरू करावा यासाठी तालुका शेतकरी कृती समिती व विविध शेतकरी संघटनांनी अंकलेश्वर ब-हाणपूर महामार्गावर 17 रोजी सकाळी 11 वाजेपासून रास्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी महावितरणच्या अधिका-यांकडून शेतक-यांचा वीजपुरवठा खंडीत करणार नाही असे लेखी आश्वासन मिळत नाही तोंपयर्ंत रास्ता रोको सुरूच राहील असा पवित्रा शेतक-यांनी घेतला असल्याने दुपाररी 1 वाजेपयर्ंत रास्तारोको आंदोलन सुरू होते. यात सुकाणू समितीचे सदस्य एस. बी. पाटील,  शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे,  डॉ रवींद्र निकम, उदय पाटील, नितीन निकम, वजाहत अली काझी यांचे भाषणे झाली तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष अॅड. संदीप पाटील , माजी आमदार कैलास पाटील , भाजपाचे प्रकाश पाटील, अॅड. एस. बी. सोनवणे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी शासनाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या मार्गावरीसल वाहतूक ठप्प झाली. शासनाच्या वतीने नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर तर महावितरणचे उपविभागीय अधिकारी व्ही. बी. सोनवणे चर्चेसाठी आले.