शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

जळगावात नवीन बजरंग बोगद्यातून वाहतुकीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 19:50 IST

दोन दिवसांत रेल्वे प्रशासनाने गटारीचे काम पूर्ण केल्यानंतर, बुधवारी मनपा आरोग्य विभागाने बोगद्यातील गाळ काढल्याने बोगद्यातुन वाहतुक सुरु झाली आहे.

ठळक मुद्देपाच टन काढला गाळजळगावकरांमध्ये समाधानबोगद्यात पाणी साचल्यामुळे झाले होते हाल

जळगाव : दोन दिवसांत रेल्वे प्रशासनाने गटारीचे काम पूर्ण केल्यानंतर, बुधवारी मनपा आरोग्य विभागाने बोगद्यातील गाळ काढल्याने बोगद्यातुन वाहतुक सुरु झाली आहे. बोगद्यातुन सुमारे पाच टन गाळ निघाला असून, संपूर्ण बोगद्या चकाचक झाला आहे. या नविन बोगद्यामुळे जुन्या बोगद्यातुन ये-जा करण्याचा नागरिकांचा त्रास वाचला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या बोगद्याचे काम पूर्ण होऊनही, पहिल्याच पावसात बोगद्यात गुडघ्यापर्यंत पाणी तुंबल्यामुळे दोन महिन्यांपासून वाहतूक बंद होती. अखेर दोन महिन्यानंतर रेल्वे प्रशासनाला बोगद्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन भूमीगत गटार करण्याचा उपाय सूचल्यानंतर दोन दिवसांत रेल्वे अधिकाऱ्यांनी गटारीचे काम पूर्ण केले आहे. मंगळवारी दुपारी गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतर, तासाभरातच बोगद्यातील पाण्याचा निचरा झाला होता.पाण्याचा निचरा झाल्यानंतर, बोगद्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. एक ते दीड फुटापर्यंत गाळाचा थर साचलेला होता. पाण्याचा निचरा झाला असली तरी, या ठिकाणाहून वाहन काढणे अशक्य होते. त्यामुळे महापालिकेचे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी सकाळी सातवाजता दहा ते बारा सफाई कर्मचाºयांना सोबत घेऊन, गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात केली. दुपारी बारापर्यंत जेसीबीच्या सहाय्याने ५ टन गाळ उचलण्यात आला. त्यानंतर अग्निशामकचे दोन बंब आणून, संपूर्ण बोगदा धुण्यात आला. तसेच बोगद्याच्या आजूबाजूची मातीही उचलण्यात आल्याने, वाहतूकीसाठी संपूर्ण बोगदा खुला झाला.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका