शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जि.प.तील निविदा प्रक्रियेत बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:02 IST

कामांचा दर्जा खालावतोय

ठळक मुद्देशिवसेनेने वेधले आहे लक्षकमी खर्चात काम परवडतेच कसे?
जळगाव : जिल्हा परिषदेत निविदा प्रक्रियेत अनेक कामांच्या निविदा मंजूर होताना अधिका:यांच्या सहकार्याने ‘बनवाबनवी’ सुरु आहे. यामुळे कामांचा दर्जा खालावत असून शासन आणि जनता यांचे मोठे नुकसान होत आहे.शिवसेनेने वेधले आहे लक्षकमी खर्चात टेंडर घेतल्याने या कामाचा दर्जा अजिबात चांगला असू शकत नाही, ही बाब लक्षात घेता शिवसेनेने नुकत्याच स्थायी समितीच्या बैठकीत 5 टक्के पेक्षा अधिक बिलो ठेका असलेल्या कामांची स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. यामुळे मात्र या प्रकाराला आळा बसण्याची आशा आहे.वेगवेगळ्या नावाने टेंडरअनेकदा एकच व्यक्ती वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या दराचे टेंडर भरतो. यात इतर टेंडरच्या तुलनेत जे टेंडर कमी दराचे असेल ते टेंडर मंजूर होतेच. यामुळे काम हातून सुटत नाही, असाही एक फंडा नेहमीचे ठेकेदार वापरतात. कोणत्याही दरात काम करण्याची त्यांची ‘क्षमता’ असते.सुबे ठेक्यांबाबत नोंद नाहीसुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी काही प्रमाणात डेंटर राखीव असतात. मात्र या ठेक्यांचीही कोणतीही नोंद जि. प. कडे नसते यामुळे एकाच सुशिक्षित बेरोजगाराच्या नावावर अनेकदा वेगवेगळे ठेके दिले जात असल्याचा प्रकारही घडत आहे. एका अभियंत्याच्या मुलाच्या नावाने अनेक ठेके मंजूर झाल्याची तक्रारही नुकतीच पुढे आली आहे. कमी खर्चात काम परवडतेच कसे?एखादी निविदा निघल्यास काही ठेकेदार हे 15 ते 20 टक्के पेक्षा कमी दराने काम घेतात. मात्र कोणत्याही कामाची निविदा काढताना जे इस्टीमेट तयार केले जाते ते तज्ञ व्यक्तीकडून तयार केले जाते. त्यामुळे साधारणत: तेवढा खर्च हा त्या कामास येणारच असतो. परंतु एखादे काम दहा लाखाचे असल्यास 20 टक्के कमीने म्हणजे 8 लाखात ते परवडणारेच नसते. अशा वेळी कामाचा दर्जा हा खूपच खालावेल हे निश्चित असते. परंतु संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची मिलीभगत असल्याने ठेकेदाराला कामाच्या दर्जाची चिंता नसते.