शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अन्न फेकू नका कोणीतरी उपाशी आहे़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:40 IST

भूक नसताना खाणे ही विकृती

अन्न हे सर्वस्व आहे, लागल्यावर खाणे ही प्रकृती, भूक नसताना खाणे ही विकृती आणि भुकेल्या जीवाला आपल्यातील थोडे देणे ही संस्कृती़ एकिकडे अनेक निराधारांना, गरिबांना दोन वेळच जेवणही मिळणे कठीण असते आणि दुसरीकडे मोठ्या समारंभात, हॉटेल्स, कार्यक्रमांमध्ये अन्नाची सर्रास नासाडी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते़ हा विरोधाभास जेव्हा दूर होईल तेव्हा एकही लहान बाळ रात्री उपाशी झोपणार नाही़ शहरातही बसस्थानक, रेल्वेस्थानक किंवा अनेक परिसरात असे गरीब, निराधार आढळतात जे रात्र उपाशीपोटी काढतात़ आपण जेव्हा अन्न वाया घालवत असतो तेव्हा फक्त या उपाशी पोटी झोपणाऱ्या या बालकांचा, निराधारांचा चेहरा डोळ्यासमोर असू द्या, अन्न फेकत असताना कोणीतरी उपाशी आहे हा विचार मनात असू द्या व या अन्नाचे मोल बाळगा़ अन्न वाचविणे ही काळाची गरज आहे़ आपण फेकलेले अन्न वाचविले तर ते दुसºयाचंी भूक भागवू शकते़ आमच्या संस्थेला अन्न पुरविणारे खरे अन्नदाता आहेत़ आम्ही केवळ पोस्टमनची भूमिका बजावत आहोत़ त्यांच्याकडून अन्न घ्यायचे व गरीब निराधारांना ते दयायचे़ अन्नासोबतच पाण्याचेही तेवढेच मोल आहे़ पाण्याच्या अगदी थेंबाथेंबाला महत्त्व आहे़ शहरातील परिस्थिती बघीतली तर ज्या ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली आहे त्या ठिकाणाहून लोक पिण्यासाठी पाणी भरतात, इतकी भीषण परिस्थिती सध्या पाहावयास मिळते़ पाण्याची साठवण करणेही काळाची गरज आहे़ लोकांपर्यंत पाणी घेऊन गेल्यास सध्या गंगाजलसारखे पाण्याचे मोल त्यांना आहे़ थेंब अन थेंब त्यांच्यासाठी अगदी महत्त्वाचा आहे़ रेन वॉटर हार्वेस्टींग ही संकल्पना प्रत्येकाने समजावून त्यावर काम करावे,-दानियाल शेख अल्लाउद्दीन, अध्यक्ष, एंजल फूड फाउंडेशन

टॅग्स :Jalgaonजळगाव