शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

काही लोकांना मुख्यमंत्र्यांचे चांगले काम बघवत नाही - राज्यमंत्री दिलीप कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 12:53 IST

शिवसेनेकडे टीकेचा रोख

ठळक मुद्देआरक्षणाबाबत पहिले नो-कॉमेंटस्मुख्यमंत्री बदलाची चर्चादेखील नाही

जळगाव : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनही पूर्ण प्रयत्न करीत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करीत असून चार वर्षात राज्य प्रगतीपथावर नेले आहे. मात्र काही लोकांना त्यांचे चांगले काम बघवत नसल्याने मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचे पिल्लू सोडत असल्याची टीका समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरूवार, २६ रोजी येथे शिवसेनेचा उल्लेख न करता केली.मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी जळगाव दौऱ्यावर आलेले कांबळे यांची पत्रकारांनी गुरूवारी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.आरक्षणाबाबत पहिले नो-कॉमेंटस्मराठा आरक्षणाबाबत तसेच आता सर्वच समाजांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे विचारले असता सुरूवातीला त्यांनी आरक्षणाचा विषय तापलेला असल्याने उगाच वाद निर्माण होऊ नयेत, म्हणून बोलणे टाळत असल्याचे सांगितले. मात्र नंतर ते म्हणाले की, मराठा समाज सुशिक्षीत आहे. सुकाणू समितीतील मंडळीही समजदार आहेत. मुंबईतील आंदोलनात गडबड होत असल्याचे लक्षात येताच मराठा समाजाच्या सुकाणू समितीने आंदोलन तातडीने मागे घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही त्यांची भावना योग्य आहे. शासनही त्याच्या एक पाऊल पुढे असून आरक्षण दिले पाहिजे, या मताचे आहे.मुख्यमंत्री बदलाची चर्चादेखील नाहीकांबळे म्हणाले की, राज्यात नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्याचे उगीचच पिल्लू सोडून दिले आहे. नेतृत्व बदलाचे कारणच नाही. फडणवीस यांनी साडेतीन-चार वर्ष खंबीरपणे काम पाहिले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव