शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आध्यात्मिक मार्गाने उपाय शोधता येतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 16:05 IST

प्रत्येकाच्या जीवनात अनेक समस्या आहेत. वैयक्तिक समस्यांपासून सुरुवात होऊन ती जेव्हा सामाजिक समस्या बनते तेव्हा आपण तिचा विचार करतो पण तिच्या मुळाशी जात नाही. त्यामुळे आपणास त्यावर उपाय सापडत नाही. अध्यात्मिक मार्गाने त्यावर उपाय शोधता येतो

ठळक मुद्देमहंत गोपालदास पंजाबी यांचे प्रतिपादनभडगाव येथे केशवसूत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमाला

भडगाव, जि.जळगाव : प्रत्येकाच्या जीवनात अनेक समस्या आहेत. वैयक्तिक समस्यांपासून सुरुवात होऊन ती जेव्हा सामाजिक समस्या बनते तेव्हा आपण तिचा विचार करतो पण तिच्या मुळाशी जात नाही. त्यामुळे आपणास त्यावर उपाय सापडत नाही. अध्यात्मिक मार्गाने त्यावर उपाय शोधता येतो पण त्यासाठी अध्यात्म म्हणजे काय हे आपण समजून घेतले पाहिजे, असे विचार येथील केशवसूत ज्ञानप्रबोधिनीद्वारे आयोजित रौप्य महोत्सवी मासिक व्याख्यानमालेत महानुभाव पंथाचे महंत गोपालदास पंजाबी यांनी व्यक्त केले.व्यासपीठावर निवृत्त शिक्षक बाविस्कर, अशोक पंजाबी, प्रा.पी.डी.पाटील, प्रा.विठ्ठल बागुल होते. सर्व धर्माचा आधार एकच असून आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले व अहंकार सोडला तर समस्या शिल्लकच राहणार नाही.याप्रसंगी त्यांनी प्रदूषण, सार्वजनिक उत्सव, हुंडा, धार्मिक तेढ इत्यादी समस्यांवर सखोल चर्चा केली. ऐतिहासिक उदाहरणे देऊन त्यांनी तरुण पिढीला सुसंकारित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.सूत्रसंचालन प्रा.पुजारी यांनी, तर प्रास्ताविक विजय देशपांडे यांनी केले. सदर व्याख्यान हे प्रा.बागुल यांनी आपल्या मातोश्री तपस्वी दुर्गाबाई बिडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केले होते.

टॅग्स :literatureसाहित्यBhadgaon भडगाव