शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

म्हणूनी शरण जावे, सर्वभावे देवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:23 IST

अध्यात्म : म्हणूनी शरण जावे, सर्वभावे देवासी तोहा उतरील पार, भव दुस्तर नदिचा... बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ...

अध्यात्म :

म्हणूनी शरण जावे, सर्वभावे देवासी

तोहा उतरील पार, भव दुस्तर नदिचा...

बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या

तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगर

भगवंतला शरण जाण्याचे आपल्या सारख्या जडजीवाला कारण असते की, आपण सकाम व निष्काम भावनेने भगवंताला शरण जावे. सकाम ते मध्ये भगवंतात प्रार्थाना करावी की, हे ईश्वरा आमच्या वंशामध्ये दुबुद्धी होऊ देऊ नको, सद् बुद्धी साधकाच्या ठिकाणी असली तरच साधक सर्वभावाने देवाला शरण जावू शकतो. साधकाच्या ठिकाणी जर दुबुद्धी असली तर भावानेच काय साधक देवालाच शरण जावु शकत नाही. सद् बुद्धीने धर्माचरण शुद्ध होते. आचरणाने भाव शुद्ध होतो. निश्चयात्मक भाव झाला की भगवंत प्रगट होतो. असा हा भाव साधकामध्ये प्रगट झाल्यानंतर भगवंत आपल्याला या मायेच्या संसार सागरातुन तारून नेतील. परमात्मा करुनाधन, दयाधन, पतितांचा तारण आहे. तो अत्यंत हे त्याचे नाम आहे. ज्याचा अंत नाही, असा अनंत तो साधकांवर, शरणगतांवर करुणा करतो. तुकाराम महाराज असे म्हणतात, की मला हे अनुभवातुन आले. म्हणून आपल्यासमोर प्रकट केले.

समारोप : महाराज आपल्या सारख्या साधकांना उपदेश करतात की, सर्वभावाने देवाला शरण जावे. म्हणजे परमात्मा आपल्या साधकाचे कल्याण करतो.

निरूपण : हभप. दादा महाराज जोशी, जळगाव.