शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

येणे सुखे रूचे एकांताचा वास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 12:50 IST

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या अभंगातील ध्रुव चरणाचा आपण विचार करणार आहोत. ज्यामध्ये संत तुकाराम ...

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या अभंगातील ध्रुव चरणाचा आपण विचार करणार आहोत. ज्यामध्ये संत तुकाराम महाराजांना एकांत हा सुखकर आणि रुचकर वाटतो, त्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केलंय ‘नाही गुण दोष अंगा येत’.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाउनच्या काळात विश्वातील लोक चार भिंतीच्या आत बंद झाले आहेत. धावपळीच्या युगात जगणाऱ्या काही लोकांना जरी हे बंदिस्त जीवन कंटाळवाणे वाटत असले तरी साधकाच्या दृष्टिकोनातून मात्र हा पर्वकाळ आहे. त्यांना ही एक साधनेसाठी मिळालेली सुवर्णसंधी आहे. कारण लोकांतात राहून ज्या गोष्टी घडत नाही त्या एकांतात घडतात.काळ सारावा चिंतने ‘एकांतवासे गंगास्नाने’’तुका म्हणे आम्हा एकांताचा वास’ ब्रम्ही ब्रम्हरस सेवू सदा ।।तुकाराम महाराज म्हणतात, लोकांमध्ये राहून कदाचित एखाद्यातील चांगली कला पाहून मन त्या गुणांकडे आकर्षित होईल. एखादा नास्तिक असला तर त्याला एखाद्यातील दोष आत्मसात करण्याची इच्छा होईल. परंतु एकांतात राहिल्यानंतर जनसंपर्कच नसल्यामुळे ना कुणाचे गुण दिसणार, ना कुणाचे दोष. कधी कधी तर संत महात्मे स्वत:ला वेगळं ठेवण्यासाठी स्वत:चा अधिकार व मोठेपणा बाजूला ठेऊन सामान्यत्व दाखवतात.चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी, जगामाजी!जगे अवज्ञाच करावी, संबंधी सोय न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु!गर्भवती मातेने जेवण केल्यानंतर त्या गभार्तील जीवाला वेगळे जेवण करण्याची गरज नसते, त्याची तृप्ती आपोआप होते. त्याप्रमाणे संत वचन मानल्याने भगवंत सुखावतो, भगवंताचीच सेवा घडते.-मंगेश महाराज, दाताळा

टॅग्स :Jalgaonजळगाव