शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

येणे सुखे रूचे एकांताचा वास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 12:50 IST

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या अभंगातील ध्रुव चरणाचा आपण विचार करणार आहोत. ज्यामध्ये संत तुकाराम ...

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या अभंगातील ध्रुव चरणाचा आपण विचार करणार आहोत. ज्यामध्ये संत तुकाराम महाराजांना एकांत हा सुखकर आणि रुचकर वाटतो, त्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केलंय ‘नाही गुण दोष अंगा येत’.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाउनच्या काळात विश्वातील लोक चार भिंतीच्या आत बंद झाले आहेत. धावपळीच्या युगात जगणाऱ्या काही लोकांना जरी हे बंदिस्त जीवन कंटाळवाणे वाटत असले तरी साधकाच्या दृष्टिकोनातून मात्र हा पर्वकाळ आहे. त्यांना ही एक साधनेसाठी मिळालेली सुवर्णसंधी आहे. कारण लोकांतात राहून ज्या गोष्टी घडत नाही त्या एकांतात घडतात.काळ सारावा चिंतने ‘एकांतवासे गंगास्नाने’’तुका म्हणे आम्हा एकांताचा वास’ ब्रम्ही ब्रम्हरस सेवू सदा ।।तुकाराम महाराज म्हणतात, लोकांमध्ये राहून कदाचित एखाद्यातील चांगली कला पाहून मन त्या गुणांकडे आकर्षित होईल. एखादा नास्तिक असला तर त्याला एखाद्यातील दोष आत्मसात करण्याची इच्छा होईल. परंतु एकांतात राहिल्यानंतर जनसंपर्कच नसल्यामुळे ना कुणाचे गुण दिसणार, ना कुणाचे दोष. कधी कधी तर संत महात्मे स्वत:ला वेगळं ठेवण्यासाठी स्वत:चा अधिकार व मोठेपणा बाजूला ठेऊन सामान्यत्व दाखवतात.चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी, जगामाजी!जगे अवज्ञाच करावी, संबंधी सोय न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु!गर्भवती मातेने जेवण केल्यानंतर त्या गभार्तील जीवाला वेगळे जेवण करण्याची गरज नसते, त्याची तृप्ती आपोआप होते. त्याप्रमाणे संत वचन मानल्याने भगवंत सुखावतो, भगवंताचीच सेवा घडते.-मंगेश महाराज, दाताळा

टॅग्स :Jalgaonजळगाव