शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुरांच्या बाजारावर मंदीचे सावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:08 IST

चारा-पाण्याची टंचाई : पशुपालनावरही परिणाम, आवक होऊनही व्यवहार अत्यल्प

ठळक मुद्देमंदीची अवकळा चारा-पाण्याअभावी गुरे विक्रीला आणलेल्या पशुपालकांना मंदीचाही मार सहन करावा लागला. गुरे होऊन त्यांचे पोषण कसे करायचे, असा प्रश्न गुरे खरेदी करणाºयांनाही पडल्याने व्यवहार फारसे झाले नाही.गुरांचे बाजारभाव असे : बैल ५० ते ६० हजार, गायी (जर्सी) २० हजार ते ६० हजार, गायी (गावरान) पाच हजार ते २० हजार, म्हशी (खादाड) पाच हजार ते २५ हजार, म्हशी (दुभती) २५ हजार ते ८० हजारसद्य:स्थितीत ग्रामीण भागात चाराटंचाईची समस्या गंभीर आहे. परजिल्ह्यातून चारा विक्रीसाठी येत असल्याने त्याचे भाव तेजीत आहे. थेट नंदुरबार जिल्ह्यातून सुका चारा विक्रीसाठी येत असून, अडीच हजार रुपये शेकडा असे चढे दर आहे. हिरवा चाराही भाव खाऊन आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव, जि.जळगाव, दि. २६ : तालुक्यात दुष्काळ सदृश्यस्थिती असल्याने त्याचे संभाव्य परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. २६ रोजी शनिवारी गुरांच्या बाजारावर मंदीचे सावट होते. आवक होऊनही खरेदी-विक्रीचे व्यवहार फारसे होऊ शकले नाही. चारा-पाण्याच्या झळा बसू लागल्याने पशुपालनावर याचा परिणाम होत आहे. मंदी असल्याने दरही कोसळल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.तालुक्यात यंदा ८६ टक्केच पाऊस झाल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके मार्चपासून जाणवू लागले आहेत. याशिवाय चाराटंचाईने डोके वर काढल्याने दावणीच्या गुरांसमोर काय ठेवायचे? या वणव्याने पशुपालक त्रस्त आहेत. चाºयाचा प्रश्न जटील झाला आहे. त्यात टंचाईची स्थिती दिवसागणिक वाढल्याने पशुधन पोसणे शेतकºयांना अवघड झाले आहे. यामुळेच शनिवारी गुरांच्या बाजारात चांगली आवक होऊनही व्यवहार तुरळक झाले. भाव नसल्याने शेतकºयांना पशुधन आल्यापावली माघारी न्यावे लागले. खरिपाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याने काहीअंशी व्यवहार झाले. 

टॅग्स :MarketबाजारChalisgaonचाळीसगाव