शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

चांदी एक हजार रुपयांनी गडगडली, ३९ हजारावर भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:18 IST

सोन्यात मात्र ५०० रुपयांनी वाढ

जळगाव : चांदीच्या भावात घसरण सुरूच असून बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी चांदी पुन्हा एक हजार रुपयांनी घसरून ४० हजार रुपयांवरून ३९ हजार रुपये प्रती किलोवर आली. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये घसरण होऊन सोन्याचे भाव ५०० रुपयांनी वाढून ते ४१ हजार ६०० रुपयांवर पोहचले आहेत.कोरोनाच्या परिणामामुळे सोने-चांदीची आयात-निर्यात थांबल्याने त्यांचे भाव घसरत आहे. यात औद्योगिक मागणी कमीच होत असल्याने बुधवारी चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे मंगळवारी ४० हजार रुपयांवर असलेल्या चांदीचे भाव ३९ हजार रुपये प्रती किलोवर आले. मंगळवारी चांदीमध्ये अडीच हजार रुपये प्रती किलोने घसरण झाली होती.चांदीचे भाव कमी होत असले तरी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये घसरण होऊन डॉलरचे भाव ७४.२५ रुपयांवर पोहचल्याने सोन्याच्या भावात बुधवारी ५०० रुपये प्रती तोळ््याने वाढ झाली. त्यामुळे सोने ४१ हजार १०० रुपयांवरून ४१ हजार ६०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले आहेत,जागतिक पातळीवर चांदीची औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदीच्या भावात घसरण होत आहे.- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन, जळगाव.