शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जळगाव-मुंबई विमानसेवेचा श्री गणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:36 IST

सुविधा : ५८ प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने विमान झेपावले

जळगाव : उड्डाण योजनेतंतर्गंत जळगाव-मुंबई विमानसेवा रविवारी पुन्हा सुरु झाली. अहमदाबादहून सकाळी ठीक १० वाजून ३५ मिनिटांनी विमानाचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. यात ६२ प्रवाशी होते. ४० मिनिटांच्या विश्रांतीनंतर जळगावातील ५८ प्रवाशांना घेऊन, हे विमान मुंबईच्या दिशेने झेपावले.अहमदाबादहून विमान आल्यानंतर खासदार उन्मेष पाटील व जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी प्रवाशांचे स्वागतकेले. सकाळी खासदार पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वालन होऊन, विमानसेवेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आमदार चंदुलाल पटेल, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष भरत अमळकर, जळगाव विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक सुनील मुगरीवार, कॅटचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, दालमिल असोसिएशनचे प्रेम कोगटा, गनी मेमन व ट्रू जेटचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.तीन महिन्यात नाईट लॅँडींगची सुविधायेथील विमानतळावर तीन महिन्यात नाईट लॅँडीगची सुविधा सुरु होणार असल्याची माहिती खासदारांनी पत्रकार परिषदेत दिली. विमानतळ प्रशासनातर्फे १४ पैकी ७ बाबींची पूर्तता केलेली आहे, उर्वति ७ बाबींची पूर्तता केली जाईल. विमानसेवेमुळे आयात व निर्यातसह बाहेरील उद्योगांना शहरात चालना मिळणार आहे.

टॅग्स :AirportविमानतळJalgaonजळगाव