शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

नोटबंदीच्या वर्षपूर्तीला श्राद्ध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 13:27 IST

राष्ट्रवादीकडून निषेध: जिल्हाधिका:यांना दिले निवेदन

ठळक मुद्देसरकारला सुबुद्धीसाठी प्रार्थनानिवेदनात निषेध आणि विविध मागण्या
जळगाव- नोटबंदीच्या वर्षपूर्तीस 8 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भारतीय अर्थव्यवस्थेचा काळा दिन व फसव्या नोटबंदीचे वर्षश्राद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले.भाजपा सरकारने सामान्य जनेतला वठीस धरुन 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी लादून भयंकर दुष्परिणाम देशाला दिले. अजूनही या दुष्परिणामातून देश सावरला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारच्या निषेधार्थ वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आमदार तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांचे मुख्य उपस्थितीत सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला. यावेळी जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील तसेच विलास भाऊलाल पाटील, बाल्मिक पाटील, आबा कापसे, वाय. एस. महाजन, पराग पाटील, नामेदव चौधरी, उज्ज्वल पाटील, जयप्रकाश महाडीक, मिनल पाटील, लिना चौधरी, मंगला पाटील, सविता बोरसे, नगरसेविका लता मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सतीश पाटील यांनी सरकारच्या कारभारावर टिका केली. शेतक:यांना कजर्माफी नावाल घोषित केली असून त्याचा लाभ लवकरात लवकर आणि सरसकट द्यावा अशी मागणी करीत नोटबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले अने क्षेत्रात मंदी आली असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारला सुबुद्धीसाठी प्रार्थनाश्राद्धादरम्यान सरकारला देव सुबुद्धी देवो अशी प्रार्थनाही करण्यात आली. सरकारने लोकांचे व शेतक:यांचे प्रश्न गंभीरतेने घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन नोटबंदी काळात या निर्णयाच्या फटक्यामुळे मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीही वाहिली.निवेदनात निषेध आणि विविध मागण्यावर्षश्राद्ध कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांना निषेध व विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.1) शेतकरी कजर्माफी योजना फसवी असून सरसकट कजर्माफी करावी. 2) धान्य, सोयबान, तूर आदी शेतमालाची खरेदी किमान आधारभूत भाव देवून करावी तसेच किमान 500 रुपये बोनस द्यावा. पिकांच जेथे निकसन झाले तेथे दुष्काळ जाहीर करावा. 3) वीज पुरवठा नियमीत करावा 4) छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाबाबत तातडीने कार्यवाही करावी 5) महिला, बालक तसेच अल्पसंख्यांक व मागासवर्गीयांवर अत्याचार वाढे असून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही. याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात. 6) शिवसेना व भाजपा सरकारने आश्वासनानुसार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे.