शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

ऐसी यासी शरण जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:21 IST

भगवंताच्या भक्तीचे महात्म्य

साधावया भक्ती काज । नाही लाज धरितऐसी यासी शरण जावे । शक्ती जीवे न वंचीभिष्मापण केला खरा । धनुर्धरा राशीलेतुका म्हणे साक्ष हाती । तो म्या चित्ती धरिलाया अभंगात तुकाराम महाराज भगवंताच्या भक्तीचे महात्म्य सांगतात.भगवंत आपल्या भक्ताच्या कार्यासाठी कधीच लाज धरीत नाही म्हणून आपण त्यास शरण जावून आपली शक्ती त्यांच्या पायावर अर्पण करावी ती इतरत्र वाया घालू नये. यासाठी तुकाराम महाराज भिष्मांचे उदाहरण देवून सांगतात की, एकीकडे अर्जुनाला पण वाचवले व दुसरीकडे भिष्मांची प्रतिज्ञा पूर्ण केली. चोखोबा वारीला गेले. पण पत्नीच्या बाळंतपणासाठी ते बहिणीला पाठवायचे विसरले. मग इकडे वेदना सुरू झाल्या आणि मग तोे चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडा दार हाका मारी....अक्षरश: महिनाभर चोखोबांच्या पण बाळंतपणापासून ते सर्व सेवा केली ती एकरूप होवूनच. असा हा देव भक्तासाठी झाला व कार्य केले. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की देव लाज धरीत नाही.साधावया भक्तीकाजनाही लाज धरित ...दुसरे उदाहरण म्हणजे अर्जुनासाठी सुभद्रा झाला. नंतर प्रल्हादासाठी नरसिंह, ब्रह्मासाठी वराह रुप असे अनेक उदाहरण सांगता येतील. सर्वांची भक्तीपण तशीच होती. म्हणून ‘ऐसा भक्ताचा अंकित’ आहे. पांडुरंगाला माझ्या अंत:करणात धरीले.तुकाराम महाराज सांगतात की, विठ्ठल हा भक्ताच्या कार्यासाठी लाज धरत नाही. पण त्यासाठी भक्त ही कसा असावा.भक्त ऐसे जाणा जे देही उदास... एकदा पंढरीच्या वारीचे दिवस आले आणि चोखोबा वारीसाठी तळमळ करू लागणे. पण घरी पत्नी गर्भवती मग काय करावे. वारी चुकायला नकोशेवटी पत्नी म्हणाली, ‘रस्त्यात तुमच्या बहिणीचे घर लागते, त्यांना द्या की माझ्याकडे पाठवून आणि आपण जा वारीला, वारी नका चुकवू ’ त्यासाठी आपण त्याला शरण गेले पाहिजे. लाखो वारकरी जेव्हा वारीत ‘ज्ञानबा तुकाराम’ या जयघोष करत चालतात तेव्हा त्यांची चिंता तोच हरण करतो.-मनोज महाराज कुलकर्णी, पिंप्राळा.

टॅग्स :Jalgaonजळगाव