शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीचे सात डबे घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 22:53 IST

अडीच तास वाहतूक ठप्प : इतर रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे हाल

भुसावळ : येथील रेल्वे याडार्तून मेल लाईनवर खंडव्याकडे जाण्यासाठी निघालेल्या ४५ डब्यांच्या मालगाडीचे ७ डबे मेन लाईनवर घसरल्याने सुमारे अडीच तास वाहतूक ठप्प झाली. ही घटना १५ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारस घडली.खंडव्याकडे जाणारी ही रिकामी ४५ डब्याची मालगाडी खंबा क्रमांक ४४६/१७ ते २४ यादरम्यान नागपूर दिल्ली या मेल लाईनवर असताना रुळास तडा गेलेला असल्याने ७ डबे रुळावरुन घसरले. याचा परिणाम प्रवासी गाड्यांवर झाला.गाडी क्रमांक-२२१२९ पुणे- अजनी हमसफर एक्सप्रेस, ११०५७ मुंबई- अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस १२१४१ मुंबई -पाटलीपुत्र एक्सप्रेस, १२८११ लोकमान्य टिळक- हटिया, ११०३९ कोल्हापूर -गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, १२६५६ चेन्नई- अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस, १२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को गोवा एक्सप्रेस, १३१४२ पाटलीपुत्र -मुंबई एक्सप्रेस व भुसावळ रेल्वे स्थानकावरून जाणारी भुसावळ -बडनेरा मेमू या गाड्यांवर मालगाडीचे डबे घसरल्याचा परिणाम दिसून आला.यामुळे सुमारे दोन ते तीन तासापर्यंत प्रवासी गाड्या भुसावळ रेल्वे स्थानकावर तसेच जळगाव, रावेर या रेल्वे स्थानकावर थांबून होत्या.दरम्यान ९:४५ च्या सुमारास अपलाईन वरून प्रवासी गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्यात संबंधित कर्मचाऱ्यांना यश आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची उच्चपदस्थ टीम घटनास्थळी तळ ठोकून होती.