शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वसुंधरा अभियानासाठी पेठ ग्रामपंचायतीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 15:05 IST

माझी वसुंधरा शासनाच्या अभियाना अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेसाठी जामनेर तालुक्यातून एकशे सहा ग्रामपंचायतींपैकी एकमेव पहूर पेठ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली

ठळक मुद्देयश तुमचेच : लोकसहभागातून वसुंधरा अभियानाचे सोने करापहूर येथे डीआरडीएच्या प्रकल्प संचालकाडून आवाहन

पहूर, ता.जामनेर : माझी वसुंधरा हे लोकसभाग चळवळीचे अभियान असून यात लोकांचा सहभाग वाढवून विकास कामांच्या मूल्यांचे संवर्धन करा व शासनाने दिलेल्या संधीचे सोने करण्याची संधी प्राप्त झाल्याने यश तुमच्याच हातात आहे, असे मार्गदर्शनपर आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी.सी शिरसाट यांनी पहूर येथे केले. माझी वसुंधरा शासनाच्या अभियाना अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेसाठी जामनेर तालुक्यातून एकशे सहा ग्रामपंचायतींपैकी एकमेव पहूर पेठ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. यासाठी पेठ ग्रामपंचायतीला जिल्हा व तालुका स्तरावरील समितीने भेट दिली.

यादरम्यान पालकत्व म्हणून डीआरडीएचे प्रकल्प संचालक पी.सी शिरसाट यांनी पेठ ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सरपंच नीता पाटील होत्या.यावेळी उपसरपंच श्यामराव सावळे, गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी, कृषी अधिकारी आर.एन पाटील, विस्तार अधिकारी अशोक पालवे, शेतकी संघ संचालक साहेबराव देशमुख, जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे, माजी सभापती प्रदीप लोढा, एस.आर.पाटील, सलीम शेख गनी, ग्रामविकास अधिकारी डी.पी.टेमकर, पिंपळगावचे पंडित पाटील, समाधान पाटील, शरद पांढरे यांच्यासह अंगणवाडी सेविका, शिक्षक व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, तर सूत्रसंचालन आर.बी.पाटील व आभार भारत पाटील यांनी मानले.तत्कालीन सरपंच प्रदीप लोढा यांच्या कार्यकाळात दलित वस्ती सुधारणा अंतर्गत जिल्हा व विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून, अन्य स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. तसेच सरपंच नीता रामेश्वर पाटील यांनीही अवघ्या अडीच वर्षात ह्यलोकमतह्ण सरपंच ऑफ द इयर जिल्हा स्तरावर व राज्यस्तराव गेल्या वर्षी पटकविण्याचा बहुमान गावाला मिळवून दिला आहे, असेही याठिकाणी नमूद करण्यात आले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतJamnerजामनेर