शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वसुंधरा अभियानासाठी पेठ ग्रामपंचायतीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 15:05 IST

माझी वसुंधरा शासनाच्या अभियाना अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेसाठी जामनेर तालुक्यातून एकशे सहा ग्रामपंचायतींपैकी एकमेव पहूर पेठ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली

ठळक मुद्देयश तुमचेच : लोकसहभागातून वसुंधरा अभियानाचे सोने करापहूर येथे डीआरडीएच्या प्रकल्प संचालकाडून आवाहन

पहूर, ता.जामनेर : माझी वसुंधरा हे लोकसभाग चळवळीचे अभियान असून यात लोकांचा सहभाग वाढवून विकास कामांच्या मूल्यांचे संवर्धन करा व शासनाने दिलेल्या संधीचे सोने करण्याची संधी प्राप्त झाल्याने यश तुमच्याच हातात आहे, असे मार्गदर्शनपर आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी.सी शिरसाट यांनी पहूर येथे केले. माझी वसुंधरा शासनाच्या अभियाना अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेसाठी जामनेर तालुक्यातून एकशे सहा ग्रामपंचायतींपैकी एकमेव पहूर पेठ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. यासाठी पेठ ग्रामपंचायतीला जिल्हा व तालुका स्तरावरील समितीने भेट दिली.

यादरम्यान पालकत्व म्हणून डीआरडीएचे प्रकल्प संचालक पी.सी शिरसाट यांनी पेठ ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सरपंच नीता पाटील होत्या.यावेळी उपसरपंच श्यामराव सावळे, गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी, कृषी अधिकारी आर.एन पाटील, विस्तार अधिकारी अशोक पालवे, शेतकी संघ संचालक साहेबराव देशमुख, जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे, माजी सभापती प्रदीप लोढा, एस.आर.पाटील, सलीम शेख गनी, ग्रामविकास अधिकारी डी.पी.टेमकर, पिंपळगावचे पंडित पाटील, समाधान पाटील, शरद पांढरे यांच्यासह अंगणवाडी सेविका, शिक्षक व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, तर सूत्रसंचालन आर.बी.पाटील व आभार भारत पाटील यांनी मानले.तत्कालीन सरपंच प्रदीप लोढा यांच्या कार्यकाळात दलित वस्ती सुधारणा अंतर्गत जिल्हा व विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून, अन्य स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. तसेच सरपंच नीता रामेश्वर पाटील यांनीही अवघ्या अडीच वर्षात ह्यलोकमतह्ण सरपंच ऑफ द इयर जिल्हा स्तरावर व राज्यस्तराव गेल्या वर्षी पटकविण्याचा बहुमान गावाला मिळवून दिला आहे, असेही याठिकाणी नमूद करण्यात आले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतJamnerजामनेर