शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील ६३ गावांमध्ये टंचाईच्या झळा : १५ गावांमध्ये उपाययोजना, ‘ब्रेक के बाद’ गिरणेच्या आवर्तनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:47 IST

दुष्काळात पाणीटंचाईचा तेरावा महिना

ठळक मुद्देतालुक्यात गिरणा काठावर ४० गावांना पाणीपुरवठा करणाºया ४० योजना कार्यरत आहेत. या योजनांद्बारे ग्रामस्थांची पाण्याची तहान भागत आहे. तसेच तालुक्यात एकूण १२ गावांचे पाणीपुरवठा करणाºया योजनांची काम पूर्ण करण्यात आलेली आहेत, तर सहा गावांना नवीन पाणीपुरवठा योजनांएप्रिल ते जून दरम्यान पाणीटंचाई निवारणार्थ तालुक्यात ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनासाठी एकूण १५ गावांच्या मागणीनुसार विंधन विहीर खोलीकरण, आडवे बोअरसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून एकूण ३८ लाख ७० हजार २०७ रुपये टंचाईतून मंजूर करगिरणा नदीला पाण्याचे आवर्तन सुटल्यानंतर महिनाही उलटला नाही तोवर गिरणा काठालगतसह सर्वत्र मे हिटच्या तापमानाने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे. सावदे व भडगाव गिरणेवरचा कच्चा बंधाराही कोरडाठाक बनला आहे. परिणामी सर्वत्र पाणीटंचाई तीव्र होऊ पहात आहे. नागरि

आॅनलाईन लोकमतभडगाव, जि.जळगाव, दि. १९ : भडगाव तालुका शासनाने दुष्काळी जाहीर केला आहे. दुष्काळी अन् तापमानाच्या फटक्याने जलपातळीही खोल गेली. तालुक्यात नागतिकांसह जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करीत आहे. तालुक्यात ६३ गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. प्रशासनाने १५ गावांमध्ये पाणीटंचाईवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.वडगाव येथे टँकरचा प्रस्तावतालुक्यात आंचळगाव व भोरटेक या दोन गावांसाठी दोन विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. वडगाव बुद्रूक ग्रामपंचायतीचा टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनास देण्यात आला आहे ‘मे हिट’च्या तापमानात पाणीटंचाई जाणवत असून, पुन्हा ‘ब्रेक के बाद’ गिरणा नदीला पाण्याचे आवर्तन प्रशासनाने तत्काळ सोडण्याची मागणी होत आहे.३५ गावांचा संभाव्य कृती आराखडातालुका संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात सन २०१७ व २०१८ या वर्षासाठी ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद उपविभाग पाचोऱ्याने ६३ गावांपैकी ३५ गावांचा समावेश केलेला आहे. यात पहिल्या टप्प्यात पाच गावांचा समावेश केलेला आहे. यात आॅक्टोबर ते डिसेंंबर २०१७ या दरम्यान महिंदळे, तळबण तांडा, मळगाव, तांदुळवाडी, निंभोरा अंतर्गत नगरदेवळा स्टेशन वस्ती आदी गावांचा संभाव्य पाणीटंचाइत समावेश आहे.दुसरा टप्प्यात जानेवारी २०१८ ते मार्च २०१८ यादरम्यान एकूण १५ गावांचा पाणीटंचाईत समावेश केलेला आहे. यात आंचळगाव, धोत्रे, वसंतवाडी, अंजनविहीरे, बांबरुड प्र. उ., बोदर्डे, बात्सर , भटगाव, भातखंडे बुद्रूक, गुढे, कनाशी, कोळगाव, कोठली, लोणपिराचे, वरखेड आदी १५ गावांचा समावेश करण्यात आहे.तिसºया टप्प्यात एप्रिल २०१८ ते जून २०१८ या दरम्यान संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात एकूण १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात वडगाव, नालबंदी, वडजी, वलवाडी बुद्रूक, खेडगाव खुर्द, सावदे, पांढरद, पासर्डी, पळासखेडे, मांडकी, शिवणी, शिंदी, पेंडगाव, आडळसे, बांबरुड प्र.ब. या १५ गावांचा समावेश आहे. या १५ गावांच्या पाणीटंचाई निवारणार्थ एकूण १९ लाख ७० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार मुकेश हिवाळे, लिपीक संदीप बडे यांनी दिली. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई