शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

करार संपलेले दोन गाळे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 12:21 IST

पोलीस बंदोबस्तात दुकाने घेतली ताब्यात

ठळक मुद्दे५ वर्षांसाठी दिले होते कराराराने

जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या कराराची मुदत संपलेल्या शहरातील दोन गाळ्यांना सील करण्याची कार्यवाही गुरुवारी दुपारी करण्यात आली. यावेळी दोन्ही गाळेधारकांंनी विरोध केल्याने पोलीस बंदोबस्तात ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली.अल्पबचत भवनमधील पशुसंवर्धन विभागाच्या सर्वे नं १८५१ मध्ये जिल्हापरिषदेच्या मालकीच्या २० दुकानांच्या कराराची मुदत २००३ मध्ये संपली आहे. या दुकानांवर कारवाई प्रक्रिया सुरु असतानाच त्यापैकी १८ व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे ही कार्यवाही थांबली. मात्र अन्य दोन गाळ्यांवरही कार्यवाही का होत नाही ? असा प्रश्न काही जि. प. सदस्यांनी उपस्थित केल्याने जि.प. च्या बांधकाम विभागाने ही कार्यवाही करून ते ताब्यात घेतले आहे.या एकूण २० गाळ्यांपैकी मंगलाबाई सपकाळे व पंढरीनाथ सपकाळे यांच्या ताब्यात असलेली दोन्ही दुकाने जि.पने पंचनामा करून पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेतली आहे.यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, उपगट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, उप अभियंता सतिष शिसोदे, सचिन बडगे, विस्तार अधिकारी एन.डी.ढाके, अतुल बागुल यांनी ही कारवाई केली.५ वर्षांसाठी दिले होते करारारानेसदर २० गाळे हे गाळे १९९४ मध्ये ५ वर्षांसाठी व्यापाऱ्यांना कराराने दिले होते. १५ बाय १० आकाराची ही दुकाने असुन ८०० ते १००० रुपए दरमहा एका दुकानाचे भाडे होते. मात्र गेल्या १४ वर्षांपासून गाळेधारकांकडून सुमारे ५० लाख ३८ हजाराची थकबाकी भरली नसल्याने जि.पने अंतिम नोटीस बजावली व तात्काळ बाकी भरण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी १८ व्यवसायीकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ही १८ दुकांने खाली करण्यासंदर्भात मनाई हुकुम दिला आहे. त्यामुळे या दुकानदारांवर कारवाई करता आली नाही. मात्र गाळे क्र १३ व १५ या दुकानांचा जिपने आता घेतला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद