शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 15:56 IST

परमेश्वराने सृष्टी निर्माण करतांना सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांमध्ये विशेषत्वाने ज्याला जन्माला घातले तो प्राणी म्हणजे मनुष्य होय. देवाने सर्वांना एक ...

परमेश्वराने सृष्टी निर्माण करतांना सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांमध्ये विशेषत्वाने ज्याला जन्माला घातले तो प्राणी म्हणजे मनुष्य होय. देवाने सर्वांना एक मेंदू दिला परंतु प्रपंच परमार्थ पृथ्थकरण करता यावे म्हणून दोन मेंदू दिले. सृष्टीतला प्रत्येक प्राणी उभा जन्माला घातला पण मनुष्य मात्र उभा आहे. उभा असूनही माणूस मात्र कुणाच्याही आड आल्याशिवाय राहत नाही. पायाची किंमत काय असते ज्याला पाय नाही त्याला विचारा. डोळ्याची किंमत ज्याला डोळे नाही त्याला विचारा. पण आपणास देवाने इतके सुंदर जन्माला घातले त्याचे एकमेव कारण म्हणजेदिली इंद्रिये हात पाय कानडोळे मुख बोलाया वचनजेणे तू जोडसी नारायणनासे जीवपणा भव रोगकारण याच जन्मात देवाचे चिंतन करता येते.इतर प्राणीयोनीमध्ये चिंतनाला वाव नाही. म्हणून या जन्मात सत ग्रंथाच्या वाचनात सतषुरुषाच्या संगतीत आणि सन्मार्गाने जे जे चांगले प्राप्त करता येईल ते प्राप्त करुन या मानवी जीवनाचे सार्थक करता येईल ते करावे.आजपर्यंत जड वा चेतन सृष्टी मध्ये अनेक बदल आपण पाहतो, परंतु जगात निर्मितीपासून आजतागायत ज्यात थोडाही बदल करण्याची गरज पडली नाही इतका तंतोतंत देह देवाने आपल्याला दिला. म्हणून या देहात आल्यानंतर आपण मरण येण्याच्या आत त्याचे स्मरण करणे गरजेचे आहे म्हणूनच तुकोबाराय म्हणतातसांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला।नाही तरी गेला जन्म वाया।।आज पेरलेले धान्य जसे पुढील वर्षी उपयोगात येते त्याचप्रमाणे या जन्मात जे सत्य संकल्पक पुण्य करतो. ते पुढील जन्मात आपल्या सुखावतेला कारण ठरते म्हणून आपला काळ भगवत चिंतनात व्यतीत करावा.- ज्ञानेश्वर महाराज पाटील (जळकेकर)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव