शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जळगावमधील संजय पवार, नरेंद्र पाटील यांच्याविरुध्द मानहानीचा दावा दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 11:33 IST

‘मविप्र’ प्रकरणात पत्रकार परिषदा घेऊन खोटे व बदनामीकाराक आरोप केल्याप्रकरणी संजय पवार, विजय पाटील, नरेंद्र पाटील व इतरांविरुध्द न्यायालयात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे भोईटे गटाचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देमराठा विद्या प्रसारक संस्थेचा वाद  हस्तांतर सुनावणी पुढे ढकलली न्यायालयात अपयश आल्याने वैफल्यग्रस्तातून आरोप

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१५ : ‘मविप्र’ प्रकरणात पत्रकार परिषदा घेऊन खोटे व बदनामीकाराक आरोप केल्याप्रकरणी संजय पवार, विजय पाटील, नरेंद्र पाटील व इतरांविरुध्द न्यायालयात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे भोईटे गटाचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी म्हटले आहे.  भोईटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या शिक्षण विभागाने भोईटे गटाच्या संचालक मंडळाच्या बाजूने आदेश दिले आहेत. दोन महिने उलटून अनेक प्रयत्न केल्यानंतर उच्च न्यायालयात स्थगिती मिळविण्यात अपयश आल्याने विजय पाटील व त्यांचे साथीदार अपयश झाकण्यासाठी वांरवार पत्रकार परिषदा घेऊन खोटे व बदनामीकारक आरोप करीत आहेत. संस्थेच्या इमारत ताब्याबाबत औरंगाबाद खंडपीठ व तहसीलदारांकडे प्रकरणे दाखल असून ते न्यायप्रविष्ट आहेत.तसेच शिक्षण विभागाचे आदेशसुध्दा खंडपीठाने कायम ठेवले आहे, त्यामुळे अस्तित्व संपुष्टात येत असल्याची भीती पाटील गटाला वाटत आहे. न्यायालयात देखील आपण टिकू शकणार नाही, हे मागील दोन महिन्याच्या प्रयत्नावरुन दिसून येत आहे. न्यायालयात थारा मिळत नसल्याने हा गट हतबल झालेला आहे. दरम्यान, कायदा हातात घेणाºयांविरुध्द जिल्हाधिकाºयांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी निलेश भोईटे यांनी केली आहे.  हस्तांतर सुनावणी पुढे ढकलली  महाविद्यालय पदभार हस्तांतर प्रकरणी नरेंद्र पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीचे कामकाज १३ एप्रिल रोजी न्यायालयाने एक महिन्यासाठी पुढे ढकलले आहे. या याचिकेतील ‘जैसे थे’चे आदेश कायम आहेत.