शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

२२ नगरसेवक अडकले पात्र-अपात्रतेच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:14 IST

अमळनेर : राज्यातील सरकार अस्थिर असल्यामुळे नगरविकास राज्यमंत्र्यांच्या नियुक्तीअभावी अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक पात्र व अपात्रतेच्या फेºयात अडकून पडले ...

अमळनेर : राज्यातील सरकार अस्थिर असल्यामुळे नगरविकास राज्यमंत्र्यांच्या नियुक्तीअभावी अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक पात्र व अपात्रतेच्या फेºयात अडकून पडले आहेत. त्यामुळे १० महिन्यांपासून नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा झालेली नाही.शहरातील व्यापाऱ्यांची अतिक्रमणे हटवणे थांबवल्याच्या कारणावरून विरोधी पक्ष नेते प्रवीण पाठक यांच्यासह सलीम टोपी, सविता संदनशिव या नगरसेवकांनी नगराध्यक्ष व २२ नगरसेवक अपात्र करण्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे केली होती. भाजप मधील अंतर्गत गटबाजीचा फटका बसून २२ नगरसेवक जिल्हाधिकाºयांनी अपात्र ठरवले. त्यावर तत्कालीन नगरविकास राज्यमत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा शिरीष चौधरी यांच्या गटाने उच्च न्यायालयात वाद नेऊन दुसºयांदा उपनगराध्यक्षांसह २२ नगरसेवक अपात्र करण्यात आले. यानंतर पुन्हा नगरसेवकांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे धाव घेतली. मात्र त्यांनीही त्यावर ठोस निर्णय न घेता राखीव ठेवला. त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने मंत्र्यांचे अधिकारही संपुष्टात आले. याचा फायदा घेऊन विरोधी गटाने आहे त्या संख्येत उपनगराध्यक्ष निवड व नगराध्यक्षांवर अविश्वास आणण्याची खेळी घडवून आणली.२२ नगरसेवकांबाबतचा निर्णय तत्कालीन नगरविकासमंत्र्यांनी राखीव ठेवल्याने हे नगरसेवक अपात्रही नाहीत आणि पात्रही नाहीत अशा स्थितीत अडकले आहेत.पात्र-अपात्रतेचा हा पेच निर्माण झाल्यामुळे मागच्या मंजूर निविदांवर कामे सुरू आहेत. मात्र सर्वसाधारण सभा होत नसल्याने काही निर्णय घेण्यास अडचणी येतात. ही अस्थितरता लवकर दूर व्हावी, ही अपेक्षा आहे.- शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी, अमळनेरजिल्हाधिकाºयांना नगराध्यक्ष अपात्र करण्याचा अधिकार नसल्याने उच्च न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला आहे. एक कोटी पर्यंतच्या निविदा उघडण्याचा, कामाचा आदेश देण्याचे अधिकार तसेच तातडीच्या व आवश्यक बाबीत निर्णय घेण्याचे अधिकार नगराध्यक्षांना असल्याने काही प्रमाणात कामे सुरू आहेत.- पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा, अमळनेर नगरपालिका 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव