शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आतातरी राज्यकर्त्यांनी जागे व्हावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 13:06 IST

सावित्री नदीवरील जुना जर्जर झालेला पुल पुराच्या पाण्याने तुटला होता व त्या दुर्घटनेत खूप जिवीत हानी झाली होती. तेव्हा ...

सावित्री नदीवरील जुना जर्जर झालेला पुल पुराच्या पाण्याने तुटला होता व त्या दुर्घटनेत खूप जिवीत हानी झाली होती. तेव्हा या दुर्घटनेचा ठपका थेट सरकारवर ठेवण्याचा आतातायीपणा विरोधक किंवा माध्यमांनीही केला नव्हता. मात्र आता या युती सरकारला सत्तेत येऊन पूर्ण पाच वर्ष होत आहेत. तरी सुद्धा हे सरकार किती बेजबाबदार आहे, हे नुकत्याच झालेल्या दुर्घटनांवरून दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्यात तिवणे धरण फुटून २३ जणांचा बळी गेला. हा आकडा माध्यमांनी सांगितला आहे. नक्की कदाचित त्यापेक्षा जास्त असू शकतात. तसच पुणे, मुंबई येथे श्रीमंतांचे निवासस्थान असलेल्या गृहकुल योजनेतील कुंपणाच्या आवाढव्य भिंती गरीबांच्या झोपड्यांवर कोसळून त्यातही हकनाक बळी गेले. या व अश्या सर्व दुर्घटनांना नक्कीच सरकारची बेजबाबदार वृत्तीच कारणीभूत आहे. जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम ही खाती करतात तरी काय असा पडला आहे. राज्यातील युती सरकार तर सर्वच बाबतीत नापास ठरले आहे. गेल्या पाच वर्षात राज्याचा औद्योगिक विकासही ठप्प झाला आहे. आणि याचे मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारची अनुभवहीनता आहे. त्यामुळे आता तरी सरकारने विकास कामे सुरु करुन गोरगरीब जनतेची दुवा घ्यावी. कारण शहरातील परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येईल. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांनी ग्रामले आहेत.-सतीश रामकृष्ण खडके, विठ्ठलपेठ, जळगाव.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव