शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

आतातरी राज्यकर्त्यांनी जागे व्हावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 13:06 IST

सावित्री नदीवरील जुना जर्जर झालेला पुल पुराच्या पाण्याने तुटला होता व त्या दुर्घटनेत खूप जिवीत हानी झाली होती. तेव्हा ...

सावित्री नदीवरील जुना जर्जर झालेला पुल पुराच्या पाण्याने तुटला होता व त्या दुर्घटनेत खूप जिवीत हानी झाली होती. तेव्हा या दुर्घटनेचा ठपका थेट सरकारवर ठेवण्याचा आतातायीपणा विरोधक किंवा माध्यमांनीही केला नव्हता. मात्र आता या युती सरकारला सत्तेत येऊन पूर्ण पाच वर्ष होत आहेत. तरी सुद्धा हे सरकार किती बेजबाबदार आहे, हे नुकत्याच झालेल्या दुर्घटनांवरून दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्यात तिवणे धरण फुटून २३ जणांचा बळी गेला. हा आकडा माध्यमांनी सांगितला आहे. नक्की कदाचित त्यापेक्षा जास्त असू शकतात. तसच पुणे, मुंबई येथे श्रीमंतांचे निवासस्थान असलेल्या गृहकुल योजनेतील कुंपणाच्या आवाढव्य भिंती गरीबांच्या झोपड्यांवर कोसळून त्यातही हकनाक बळी गेले. या व अश्या सर्व दुर्घटनांना नक्कीच सरकारची बेजबाबदार वृत्तीच कारणीभूत आहे. जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम ही खाती करतात तरी काय असा पडला आहे. राज्यातील युती सरकार तर सर्वच बाबतीत नापास ठरले आहे. गेल्या पाच वर्षात राज्याचा औद्योगिक विकासही ठप्प झाला आहे. आणि याचे मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारची अनुभवहीनता आहे. त्यामुळे आता तरी सरकारने विकास कामे सुरु करुन गोरगरीब जनतेची दुवा घ्यावी. कारण शहरातील परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येईल. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांनी ग्रामले आहेत.-सतीश रामकृष्ण खडके, विठ्ठलपेठ, जळगाव.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव