शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आतातरी राज्यकर्त्यांनी जागे व्हावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 13:06 IST

सावित्री नदीवरील जुना जर्जर झालेला पुल पुराच्या पाण्याने तुटला होता व त्या दुर्घटनेत खूप जिवीत हानी झाली होती. तेव्हा ...

सावित्री नदीवरील जुना जर्जर झालेला पुल पुराच्या पाण्याने तुटला होता व त्या दुर्घटनेत खूप जिवीत हानी झाली होती. तेव्हा या दुर्घटनेचा ठपका थेट सरकारवर ठेवण्याचा आतातायीपणा विरोधक किंवा माध्यमांनीही केला नव्हता. मात्र आता या युती सरकारला सत्तेत येऊन पूर्ण पाच वर्ष होत आहेत. तरी सुद्धा हे सरकार किती बेजबाबदार आहे, हे नुकत्याच झालेल्या दुर्घटनांवरून दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्यात तिवणे धरण फुटून २३ जणांचा बळी गेला. हा आकडा माध्यमांनी सांगितला आहे. नक्की कदाचित त्यापेक्षा जास्त असू शकतात. तसच पुणे, मुंबई येथे श्रीमंतांचे निवासस्थान असलेल्या गृहकुल योजनेतील कुंपणाच्या आवाढव्य भिंती गरीबांच्या झोपड्यांवर कोसळून त्यातही हकनाक बळी गेले. या व अश्या सर्व दुर्घटनांना नक्कीच सरकारची बेजबाबदार वृत्तीच कारणीभूत आहे. जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम ही खाती करतात तरी काय असा पडला आहे. राज्यातील युती सरकार तर सर्वच बाबतीत नापास ठरले आहे. गेल्या पाच वर्षात राज्याचा औद्योगिक विकासही ठप्प झाला आहे. आणि याचे मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारची अनुभवहीनता आहे. त्यामुळे आता तरी सरकारने विकास कामे सुरु करुन गोरगरीब जनतेची दुवा घ्यावी. कारण शहरातील परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येईल. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांनी ग्रामले आहेत.-सतीश रामकृष्ण खडके, विठ्ठलपेठ, जळगाव.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव