शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
2
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
3
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
5
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
6
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
7
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
8
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
9
Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक 
10
विवाहित महिला पुतण्याच्या प्रेमात पडली, लिव्ह-इनमध्ये राहिली; वाद सुरू होताच आयुष्य संपवलं! आता पती म्हणाला...
11
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
12
Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय
13
परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."
14
LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स
15
थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
16
Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!
17
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
18
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
19
"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
20
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?

जळगावात अनुदान थकल्याने 250 शाळांमधील आरटीई प्रवेश वांध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 13:16 IST

प्रवेश प्रक्रियेवर बहिष्काराचा इशारा

ठळक मुद्दे 5 कोटींचे अनुदान मिळालेच नाहीलाखांचे अनुदान

अजय पाटील / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23- आर्थिक दुर्बल घटकातील विद्याथ्र्याना आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरवात होणार आहे. मात्र आरटीई अंतर्गत प्रवेश देणा:या जिलतील 250 हून अधिक शाळांना गेल्या तीन वर्षापासूनचे शासनाचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे विद्याथ्र्याना मोफत प्रवेश कसे द्यावे याबाबत संस्थाध्यक्ष आक्रमक झाले आहेत. शासनाकडून 2012 या वर्षापासून आर्थिक दुर्बल घटकातील विद्याथ्र्याना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी  आरटीई अंतर्गत शाळांमध्ये या विद्याथ्र्याना 25 टक्के जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते. तसेच ज्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्याथ्र्याना शाळांमध्ये प्रवेश देतात, त्या शाळांना शासनाकडून विशेष अनुदान दिले जाते. मात्र जिलतील 250 शाळांना 2015-16, 16-17 व 2017-18 या वर्षाचे 5 कोटीहून अधिक रुपयांचे अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे संस्थाचालकांना आपल्या निधीतून या विद्याथ्र्याचा खर्च करावा लागत आहे. 10 महिन्यांचे दिले जाते अनुदान25 टक्के प्रवेश देण्या:या शाळांना त्या शाळेची फी किती त्यावरुन अनुदान दिले जाते. तसेच शाळांना पूर्ण  12 महिन्यांचे अनुदान न देता 10 महिन्यांचेच अनुदान दिले जाते. त्यात तीन ते चार वर्षापासून अनुदान थकले असल्याने या वर्षी विद्याथ्र्याना प्रवेश का द्यावा ? असा प्रश्न संस्थाध्यक्षांकडून विचारला जात आहे. प्रवेशदेणा:याप्रत्येक शाळेचे 4 ते 5 लाख रुपये थकले असून, अद्याप शिक्षण विभागाकडे सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील अनुदानाच्या रक्कमेची आकडेवारी प्राप्त न झाल्यामुळे थकीत अनुदानात वाढ होवू शकते. यंदा अनुदान प्राप्त न झाल्यास 25 टक्के प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील संस्थाध्यक्षांनी दिला आहे.लाखांचे अनुदान2015 व 16 या शैक्षणिक वर्षातील 143 पैकी 69 शाळांनी आपले प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविले होते. त्यापैकी 53 शाळांना 40 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले होते. तर 15 शाळांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे धुळखात पडले आहेत. शिक्षणविभागाकडून 2015 ते 2017 या वर्षाची माहिती मिळाली असून, जिलतील 50 हून शाळांचे अनुदान सन 2012 पासून थकीत असल्याची धक्कादायक माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. संस्थाध्यक्षांकडून अनेकदा शिक्षणविभागाकडे चौकशी केल्यावर देखील शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याचे कारण शिक्षणविभागाकडून दिले जात आहे.