शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ganesh Chaturthi 2018 : जळगावात सभंडाऱ्यातील शिल्लक अन्न गोळा करणार रोटरॅक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:20 IST

अन्न दानाबाबत जनजागृती

जळगाव : गणेशोत्सवानंतर भंडाºयाच्या कार्यक्रमातील शिल्लक अन्न पदार्थ गोरगरीबांपर्यंत पोहोचविण्याचे काम रोटरॅक्टकडून केले जाणार असून यासाठी मंडळांशी संपर्क अभियान सुरू असल्याची माहिती अध्यक्ष जयवर्धन नेवे यांनी दिली.भंडाºयाचा कार्यक्रम दरवर्षी गणेश मंडळांकडून आयोजित केला जात असतो. भंडारा म्हणजे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो. बट्टी, वरण, भात व वांग्याची भाजी,त्या जोडीला गोड शिरा असा मेनू मंडळांकडून या उत्सवात केला जातो. गणेशोत्सवाचे आता चार दिवस उरले आहेत. त्यामुळे भंडाºयाचे नियोजन सुरू झाले आहे. गणेशोत्सवानंतर दुसºया-तिसºया दिवशी किंवा रविवार पाहून हा कार्यक्रम साजरा केला जातो. या उत्सवात मोठ्या प्रमाणात अन्न दान केले जाते. नागरिक सहभागीही होतात मात्र उरसलेले अन्न काही ठिकाणी टाकून दिले जाते. हा प्रकार टळावा असे रॉटरॅक्टच्या पदाधिकाºयांचे प्रयत्न आहेत.रोटरॅक्टचे अभियानरोटरॅक्टकडून वाया जाणारे अन्न वाया जाऊ नये यासाठी एक उपक्रम राबविला जाणार आहे. मंडळांनी त्यांच्याकडील शिल्लक अन्न रोटरॅक्ट क्लबच्या सदस्यांच्या ताब्यात द्यावे व क्लबचे पदाधिकारी हे अन्न ठिकठिकाणी बसणाºया गरीबांना तसेच, वृद्धाश्रम, अंधशाळा अशा ठिकाणांवर पोहोचविणार आहे. कोणीही उपाशी राहू नये, अन्न वाया जाऊ नये यासाठी क्लबचे प्रयत्न असून यासाठी विविध मंडळांकडून माहिती घेणे सुरू करण्यात आले आहे. काही मंडळींकडून यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे जयवर्धन नेवे यांनी सांगितले. तसेच मंडळांनी उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Jalgaonजळगाव