शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘राखीव’ नगरसेवकांवर अपात्रतेचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:05 IST

नगरपालिका : जात वैधता प्रमाणपत्र अद्याप सादर नाही

जळगाव : डिसेंबर २०१६ मध्ये निवडणुका झालेल्या जिल्ह्यातील १२ पालिकांमधील राखीव गटातून निवडून आलेल्या बहुतांश नगरसेवकांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्यावर आता अपात्रतेची कारवाई होण्याचे संकेत आहेत. या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.डिसेंबर २०१६ मध्ये जिल्ह्यातील १२ पालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या. या पालिकांमध्ये राखीव वॉर्डातून नगरसेवक विजयी झालेले आहेत. पूर्वी निवडणुकीचे नामनिर्देशन करताना प्रमाणपत्र द्यावे लागत असे. मात्र त्यात बदल होऊन सहा महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र द्यावे लागत असे. त्यातही बदल होऊन हा कालावधी १२ महिन्यांचा करण्यात आला.मात्र डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिका, परिषदांमध्ये राखीव गटातून अनेक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देऊनही अनेकांनी अद्याप ते सादर न केल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात येऊन मे महिन्याअखेरपर्यंत पुन्हा मुदत देण्यात आली होती मात्र अद्यापही अनेकांनी हे प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आले आहे.अहवाल मागविलापालिकांकडून जिल्हा प्रशासनाने राखीव गटातील नगरसेवकांची माहिती मागविली आहे. तसेच कोणी, कोणी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यांच्या याद्या बनविणेही सुरू असून अनेकांचे नगरसेवकपद यामुळे धोक्यात आले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव