शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

धर्म हा आचरणाचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 13:10 IST

धर्माचे चार स्तंभ आहेत. त्यात सत्य, पवित्रता, तप, दया यांचा समावेश आहे. धमार्चा आधार करुणा आणि अहिंसा आहे .जीवांवर ...

धर्माचे चार स्तंभ आहेत. त्यात सत्य, पवित्रता, तप, दया यांचा समावेश आहे. धमार्चा आधार करुणा आणि अहिंसा आहे .जीवांवर देखील आणि स्वत: वर देखील...! यात जाणून बुजून निष्काळजीपणा होत असतो. यालाच श्रीकृष्णाने धमार्ला ग्लानी येते असे म्हटले आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अवतार घेत असतात. जेव्हा धर्म आचरणाचा ºहास होतो, धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचे वर्चस्व होते, तेव्हा तेव्हा हे ते अवतीर्ण होत असतात.भक्ताचे रक्षण आणि दृष्टांचा विनाश तसेच धर्म तत्वांची स्थापना करण्यासाठी ते अवतार धारण करतो.धर्म हा आचरणाचा विषय आहे, भांडणाचा नाही ,हे जेव्हा जगातल्या लोकांना कळेल तेव्हा ९९% समस्या नष्ट होतील. प्रत्येक बापाला आणि मुलीला निर्व्यसनी मुलगा पाहिजे आणि प्रत्येक परिवाराला एक चांगली सून हवी ......त्यामुळे सुरुवात आपल्या परिवरापासून करा,त्यांना चार तत्वांची पालन करायला शिकवा.- चैतन्य जीवनदास, ईस्कॉन, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव