शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

धर्म हा आचरणाचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 13:10 IST

धर्माचे चार स्तंभ आहेत. त्यात सत्य, पवित्रता, तप, दया यांचा समावेश आहे. धमार्चा आधार करुणा आणि अहिंसा आहे .जीवांवर ...

धर्माचे चार स्तंभ आहेत. त्यात सत्य, पवित्रता, तप, दया यांचा समावेश आहे. धमार्चा आधार करुणा आणि अहिंसा आहे .जीवांवर देखील आणि स्वत: वर देखील...! यात जाणून बुजून निष्काळजीपणा होत असतो. यालाच श्रीकृष्णाने धमार्ला ग्लानी येते असे म्हटले आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अवतार घेत असतात. जेव्हा धर्म आचरणाचा ºहास होतो, धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचे वर्चस्व होते, तेव्हा तेव्हा हे ते अवतीर्ण होत असतात.भक्ताचे रक्षण आणि दृष्टांचा विनाश तसेच धर्म तत्वांची स्थापना करण्यासाठी ते अवतार धारण करतो.धर्म हा आचरणाचा विषय आहे, भांडणाचा नाही ,हे जेव्हा जगातल्या लोकांना कळेल तेव्हा ९९% समस्या नष्ट होतील. प्रत्येक बापाला आणि मुलीला निर्व्यसनी मुलगा पाहिजे आणि प्रत्येक परिवाराला एक चांगली सून हवी ......त्यामुळे सुरुवात आपल्या परिवरापासून करा,त्यांना चार तत्वांची पालन करायला शिकवा.- चैतन्य जीवनदास, ईस्कॉन, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव