शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

धर्म हा आचरणाचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 13:10 IST

धर्माचे चार स्तंभ आहेत. त्यात सत्य, पवित्रता, तप, दया यांचा समावेश आहे. धमार्चा आधार करुणा आणि अहिंसा आहे .जीवांवर ...

धर्माचे चार स्तंभ आहेत. त्यात सत्य, पवित्रता, तप, दया यांचा समावेश आहे. धमार्चा आधार करुणा आणि अहिंसा आहे .जीवांवर देखील आणि स्वत: वर देखील...! यात जाणून बुजून निष्काळजीपणा होत असतो. यालाच श्रीकृष्णाने धमार्ला ग्लानी येते असे म्हटले आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अवतार घेत असतात. जेव्हा धर्म आचरणाचा ºहास होतो, धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचे वर्चस्व होते, तेव्हा तेव्हा हे ते अवतीर्ण होत असतात.भक्ताचे रक्षण आणि दृष्टांचा विनाश तसेच धर्म तत्वांची स्थापना करण्यासाठी ते अवतार धारण करतो.धर्म हा आचरणाचा विषय आहे, भांडणाचा नाही ,हे जेव्हा जगातल्या लोकांना कळेल तेव्हा ९९% समस्या नष्ट होतील. प्रत्येक बापाला आणि मुलीला निर्व्यसनी मुलगा पाहिजे आणि प्रत्येक परिवाराला एक चांगली सून हवी ......त्यामुळे सुरुवात आपल्या परिवरापासून करा,त्यांना चार तत्वांची पालन करायला शिकवा.- चैतन्य जीवनदास, ईस्कॉन, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव