शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

रासायनिक खतांच्या किमती कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 18:27 IST

रयत सेनेची मागणी : अन्यथा बेमुदत उपोषण करणार

चाळीसगाव : यंदा राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. अशा गंभीर परीस्थितीत रासायनिक खंताच्या प्रत्येक बॅग मागे २०० रुपयानी भाव वाढविण्यात आला असुन तात्काळ ही दरवाढ कमी करण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांसोबत रयत सेना आमरण उपोषण करेल, असा ईशारा रयत सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत २९ रोजी नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले असून मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्रालयातही हे निवेदन पाठविण्यात आले आहे.येत्या एक महिन्यात शेतकरी राजापेरणी करणार आहे. त्यांना बि -बियाणे व खते लागणार असल्याने ऐन मौसमात खतांची टंचाई भासू नये म्हणून बरेच शेतकरी हे रासायनिक खतांची आगोदर खरेदी करून घेतात. आज स्थितीत कुठल्याही शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नाही. शेतकरी कर्ज काढून अथवा व्याजाने पैसे घेऊन तर काही शेतकरी पत्नीच्या अंगावरील थोडके असलेले दागिने मोडून तो खर्च शेतावर करतात. वाढलेल्या दरात रासायनिक खंते घेणे न परवडणारे नाही.ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शासनस्तरावरून रासायनिक खताचे भाव कमी करावेत व शेतकºयांना दिलासा द्यावा. असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल.निवेदनावर संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, युवक जिल्हा अध्यक्ष आकाश धुमाळ, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहर अध्यक्ष योगेश पाटील, शिक्षक सेना शहर अध्यक्ष सचिन नागमोती, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विलास मराठे, शहर कार्याध्यक्ष सुनिल निंबाळकर, विभाग प्रमुख गोपाल देशमुख व मोनल पाटील, सुनिल जाधव, अमोल पाटील, राजेश पाटील, मधुकर चव्हाण, छोटू अहिरे, रवींद्र मांडोळे, विक्की गायकवाड, मंगेश देठे, स्वप्निल गायकवाड, गौरव पाटील, अनिकेत शिंदे, सागर चव्हाण, विकास पवार, सागर पाटील आदींच्या सह्या आहेत.