शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

रासायनिक खतांच्या किमती कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 18:27 IST

रयत सेनेची मागणी : अन्यथा बेमुदत उपोषण करणार

चाळीसगाव : यंदा राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. अशा गंभीर परीस्थितीत रासायनिक खंताच्या प्रत्येक बॅग मागे २०० रुपयानी भाव वाढविण्यात आला असुन तात्काळ ही दरवाढ कमी करण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांसोबत रयत सेना आमरण उपोषण करेल, असा ईशारा रयत सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत २९ रोजी नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले असून मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्रालयातही हे निवेदन पाठविण्यात आले आहे.येत्या एक महिन्यात शेतकरी राजापेरणी करणार आहे. त्यांना बि -बियाणे व खते लागणार असल्याने ऐन मौसमात खतांची टंचाई भासू नये म्हणून बरेच शेतकरी हे रासायनिक खतांची आगोदर खरेदी करून घेतात. आज स्थितीत कुठल्याही शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नाही. शेतकरी कर्ज काढून अथवा व्याजाने पैसे घेऊन तर काही शेतकरी पत्नीच्या अंगावरील थोडके असलेले दागिने मोडून तो खर्च शेतावर करतात. वाढलेल्या दरात रासायनिक खंते घेणे न परवडणारे नाही.ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शासनस्तरावरून रासायनिक खताचे भाव कमी करावेत व शेतकºयांना दिलासा द्यावा. असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल.निवेदनावर संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, युवक जिल्हा अध्यक्ष आकाश धुमाळ, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहर अध्यक्ष योगेश पाटील, शिक्षक सेना शहर अध्यक्ष सचिन नागमोती, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विलास मराठे, शहर कार्याध्यक्ष सुनिल निंबाळकर, विभाग प्रमुख गोपाल देशमुख व मोनल पाटील, सुनिल जाधव, अमोल पाटील, राजेश पाटील, मधुकर चव्हाण, छोटू अहिरे, रवींद्र मांडोळे, विक्की गायकवाड, मंगेश देठे, स्वप्निल गायकवाड, गौरव पाटील, अनिकेत शिंदे, सागर चव्हाण, विकास पवार, सागर पाटील आदींच्या सह्या आहेत.