शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रेडक्रॉसकडे ३१पर्यंत पुरेल एवढा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 20:34 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी तसेच संचारबंदी लागू केल्याने रक्तदान शिबिरांवर गंडांतर आले असून त्यामुळे एखाद्या गंभीर रुग्णाला रक्ताची ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी तसेच संचारबंदी लागू केल्याने रक्तदान शिबिरांवर गंडांतर आले असून त्यामुळे एखाद्या गंभीर रुग्णाला रक्ताची गरज भासली तर कमी पडू नये, यासाठी काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. मात्र ३१ मार्चपर्यंत पुरेल एवढा रक्तसाठा असल्याची माहिती रेडक्रॉसतर्फे देण्यात आली.कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विविध सामाजिक संस्थांनी आयोजित केलेली रक्तदान शिबिरे रद्द करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास काय करणार? असा सवाल काही सामाजिक संस्थांनी उपस्थित केला होता. काही इच्छुक रक्तदात्यांनी रक्तपेढीत जाऊन रक्तदान करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.दरम्यान, याबाबत रेडक्रॉसशी संपर्क साधला असता, ३१ मार्चपर्यंत पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध आहे. सर्व रक्तगटांचे पुरेसे रक्त सध्यातरी उपलब्ध आहे. मात्र एखाद्या गटाचा रक्तसाठा कमी झाल्याचे दिसून आल्यास आम्ही इच्छुक रक्तदात्यांशी तात्काळ संपर्क करून रक्तदान करवून घेतो, असे रेडक्रॉसच्या उज्ज्वला वर्मा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव