शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

खासदारांच्या दारी शेतकऱ्यांचे ‘राखरांगोळी’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 23:14 IST

शेतकऱ्यांची नाराजी : कांदा निर्यातबंदीसाठी पाठपुराव्याची मागणी

चाळीसगाव : काद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकºयांच्या बाजूने शासन दरबारी खासदार उन्मेष पाटील यांनी आवाज उठवून शेतकºयांना न्याय मिळवून द्यावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे खासदार पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतर खासदारांच्या घरासमोर शेतकरी संघटनेमार्फत राखरांगोळी आंदोलन करण्यात आले.यावेळी खासदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने नुकतेच शेतीमाल व्यापार सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला आहे.सरकारनेच केला कायदेभंगनवीन कायद्यानुसार शेतकºयांना आपला माल कोठेही विकण्याची मुभा दिलेली आहे. युद्धासारखी आणीबाणीची परिस्थिती असल्याशिवाय सरकार शेती व्यापारात हस्तक्षेप करणार नाही, असा कायदा असतांना केंद्र शासनाने १४ सप्टेंबर रोजी अचानक कांद्यावर निर्यातबंदी घालून स्वत:च कायदेभंग केला आहे. हा निर्णय तत्काळ रद्द करावा व शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर शेतकरी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाधान पाटील, भङगाव तालुकाध्यक्ष अभिमन हटकर, सरचिटणीस देवीदास पाटील, विलास देशमुख, हेमंत चव्हाण, मनोज परदेशी, जगन्नाथ मोरे, शहराध्यक्ष भगवान चौधरी आदि संघटना पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.