शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम धोक्यात

By admin | Updated: November 24, 2015 01:04 IST

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदललेल्या ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदललेल्या ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. हे वातावरण आणखी लांबल्यास शेतात उभ्या असलेल्या पिकांचे आणखी नुकसान होऊ शकते. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे मिरची उत्पादक शेतक:यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. हे वातावरण पिकांना मारकही ठरू लागले आहे. त्यात सप्टेंबरअखेर हरभ:याची पेरणी झाली आहे. या हरभ:यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच तूर पीक फुले व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या तूर पिकावरही घाटे अळी व शेंगा पोखरणा:या अळीचा दणका बसू शकतो.

याशिवाय शेतात मिरची उभी आहे. असे ढगाळ वातावरण अजून काही दिवस राहिल्यास मिरची पिकावर भुरी रोग उद्भवू शकतो. वेलवर्गीय पिकांमध्ये (उदा. कारले, गिलके, दोडके आदी) केवडा, करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. विविध रोगांपासून बचाव होण्यासाठी पिकांवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पेरणी करावी, असे सांगण्यात आले. गहू गेल्या 10 नोव्हेंबरपासून पेरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे गहू पिकावर रोग उद्भवण्याची शक्यता कमी आहे.

मिरची पडते काळी

ढगाळ वातावरण शेतक:यांप्रमाणेच मिरची व्यापा:यांसाठीही नुकसानदायी ठरत आहे. अशा वातावरणात पथा:यांवरील 34 ते 40 टक्के मिरची काळी पडते. गेल्या दोन दिवसांपासून मिरची वाळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे.

मिरचीला आतून बुरशी लागते आणि बाहेरून मात्र लाल दिसते. आजच्या स्थितीत शहरात भालेर रस्त्यावर 25 पथा:यांवर तेवढय़ाच व्यापा:यांच्या मिरच्या वाळवण्यासाठी टाकण्यात आल्या आहेत.

मिरची एकदा तोडल्यानंतर पथा:यांवर टाकण्याशिवाय पर्याय नसतो. बदललेले वातावरण, दोन दिवसात झालेला पावसाचा शिडकावा यामुळे मिरची व्यापारी हतबल झाले आहेत.