शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

रब्बी पीककर्जाचे २१.५२ टक्के वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 12:11 IST

जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपाचा लक्षांक ३६३ कोटी १९ लाख असताना १५ नोव्हेंबर अखेर केवळ ७८कोटी १७ ...

जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपाचा लक्षांक ३६३ कोटी १९ लाख असताना १५ नोव्हेंबर अखेर केवळ ७८कोटी १७ लाख म्हणजेच २१.५२ टक्केच पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकेने जेमतेम २.६१ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. खरीप हंगामातही यंदा उद्दीष्टाच्या केवळ २६.९८ ट्क्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वाटपासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. सन २०१९-२० साठी रब्बी कर्जवाटपाचे उद्दीष्ट ३६३ कोटी १९ लाख इतके होते. मात्र त्यापैकी ३ हजार ३८४ शेतकऱ्यांना ७८ कोटी १७ लाख ४९ हजार इतके म्हणजेच २१.५२ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकेने केवळ २४८ श्ेतकऱ्यांना ३ कोटी ५८ लाख म्हणजेच २.६१ टक्के, राष्टÑीयकृत बँकांनी १४२५ श्ेतकºयांना ४३ कोटी ६३ लाख म्हणजेच २५.९१ टक्के, ग्रामीण बँकांनी ७४ शेतकºयांना १ कोटी २७ लाख म्हणजेच ३७.३८ टक्के, खाजगी बँकांनी १६३७ श्ोतकºयांना २९ कोटी ६८ लाख म्हणजेच ५७.४७ टक्के कर्ज वाटप केले आहे.खरीपाचेही केवळ २७ टक्के कर्जवाटपखरीप हंगामातही जिल्ह्यात बँकांनी शेतकºयांना केवळ २६.९८ टक्केच पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात जिल्हा बँक ३२.०६ टक्के, राष्टÑीयकृत बँक २०.१५ टक्के, ग्रामीण बँक ३७.७७ टक्के, खाजगी बँकांनी ३६.३० टक्के खरीप पीककर्ज वाटप केले आहे. उद्दीष्ट २९३६ कोटी ८१ लाखांचे असताना केवळ ७९२ कोटी ४२ लाखांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव