शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

रब्बी पीककर्जाचे २१.५२ टक्के वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 12:11 IST

जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपाचा लक्षांक ३६३ कोटी १९ लाख असताना १५ नोव्हेंबर अखेर केवळ ७८कोटी १७ ...

जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपाचा लक्षांक ३६३ कोटी १९ लाख असताना १५ नोव्हेंबर अखेर केवळ ७८कोटी १७ लाख म्हणजेच २१.५२ टक्केच पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकेने जेमतेम २.६१ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. खरीप हंगामातही यंदा उद्दीष्टाच्या केवळ २६.९८ ट्क्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वाटपासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. सन २०१९-२० साठी रब्बी कर्जवाटपाचे उद्दीष्ट ३६३ कोटी १९ लाख इतके होते. मात्र त्यापैकी ३ हजार ३८४ शेतकऱ्यांना ७८ कोटी १७ लाख ४९ हजार इतके म्हणजेच २१.५२ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकेने केवळ २४८ श्ेतकऱ्यांना ३ कोटी ५८ लाख म्हणजेच २.६१ टक्के, राष्टÑीयकृत बँकांनी १४२५ श्ेतकºयांना ४३ कोटी ६३ लाख म्हणजेच २५.९१ टक्के, ग्रामीण बँकांनी ७४ शेतकºयांना १ कोटी २७ लाख म्हणजेच ३७.३८ टक्के, खाजगी बँकांनी १६३७ श्ोतकºयांना २९ कोटी ६८ लाख म्हणजेच ५७.४७ टक्के कर्ज वाटप केले आहे.खरीपाचेही केवळ २७ टक्के कर्जवाटपखरीप हंगामातही जिल्ह्यात बँकांनी शेतकºयांना केवळ २६.९८ टक्केच पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात जिल्हा बँक ३२.०६ टक्के, राष्टÑीयकृत बँक २०.१५ टक्के, ग्रामीण बँक ३७.७७ टक्के, खाजगी बँकांनी ३६.३० टक्के खरीप पीककर्ज वाटप केले आहे. उद्दीष्ट २९३६ कोटी ८१ लाखांचे असताना केवळ ७९२ कोटी ४२ लाखांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव