शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

यावल येथे महाविकास आघाडीतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:44 IST

भुसावळ टी पॉइंटवर महाविकास आघाडीच्या वतीने सुमारे एक तास निदर्शने करण्यात आली.

यावल  :  आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली येथील भुसावळ टी पॉइंटवर महाविकास आघाडीच्या वतीने सुमारे एक तास निदर्शने करण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्या तीनही बाजूला येणारी जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

      आमदार शिरीष चौधरी, जि. प. गटनेते प्रभाकर सोनवणे, हाजी शब्बीरखान मोहम्मदखान, रा.काॅ.चे विजय प्रेमचंद पाटील, सुखदेव बोदडे, देवकांत पाटील, शिवसेनेचे हुसेन तडवी, सागर देवांग यांनी केंद्र शासनावर जोरदार हल्ला चढवला. आंदोलनात कदीरखान, कामराज घारू हेमंत येवले, अनिल जंजाळे, चंद्रकला इंगळे, नितीन चौधरी, संदीप सोनवणे, गफार शहा, लीलाधर चौधरी, जलील पटेल, राहुल बारी, अमोल भिरूड, कडू पाटील, संतोष खर्चे, गणीखान यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पो. नि. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहका-यांनी बंदोबस्त ठेवला. भारत बंदला शहरात व्यापाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवल्याने आवश्यक सेवांव्यतीरीक्त संपूर्ण शहरातील बाजारपेठ बंद होती.

              एस. टी सेवा

येथील आगारातून सकाळी १० वाजेपर्यंतच्या सर्व बसेस सुरू होत्या. मात्र त्यानंतर प्रवाश्याअभावी बसेस बंद झाल्या, असे आगारप्रमुख शांताराम भालेराव यांनी सांगितले. 

दरम्यान, बंदमुळे नागरिकांनीही अत्यावश्यक कामाव्यतीरीक्त बाहेरगावी जाण्याचे टाळले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदYawalयावल