शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

शाहू नगर भागात समस्याच समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 13:08 IST

शाहुनगर परिसरामध्ये गटारींची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे, पाणी रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...

शाहुनगर परिसरामध्ये गटारींची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे, पाणी रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे आजार उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न रहिवासी म्हणून सर्वांनाच पडला आहे.या परिसरात साडंपाण्याचा निचरा होण्यासाठी , प्रत्येक गल्ली-बोळीत गटारी बांधण्यात आल्या आहेत. मात्र, या गटारींची वेळवर साफसफाई होत नसल्यामुळे, गटारींमध्ये घाण साचून पाणी तुंबत आहे. परिणामी हे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. तसेच ज्या दिवशी पाणी पुरवठा होतो. त्या दिवशी तर दिवसभर गटारीतींल पाणी रस्त्यावरुन वाहत असते . तसेच कचरा गाडीदेखील दोन दिवसाआड येत असल्यामुळे, अधिकच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या संदर्भात मनपाच्या आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार देखील केली आहे. मात्र, कुठल्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे, रहिवाशांना त्यांच्या घरासमोरील गटार स्वत:च साफ करावी लागत आहे. तसेच येथील रहिवासी हाजी सत्तार, चिराक उद्धीन शेख, शकिल शेख, सुकराबी बेलदार व इतर रहिवाशांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रारही केली होती. मात्र, तक्रार करुनही ही समस्या सुटलेली नाही. आठवड्यातून एखाद्या वेळेस सफाई कर्मचारी आले तर ते परिसरातील सर्व गटारींची सफाई न करता, रस्त्यावरच्या गटारींची सफाई करुन निघून जातात. त्या गल्ली-बोळीतील गटारींची सफाई करण्यासाठी सांगितल्यावर, ते गटारींवर अतिक्रमण असल्याचे सांगून, साफसफाईसाठी टाळाटाळ करतात. मनपा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे.- रईस बाबा बागवान, शाहूनगर

टॅग्स :Jalgaonजळगाव