शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

भुसावळ येथे धनगर समाजातर्फे गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:07 IST

महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य मुंबई व महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना यांच्यातर्फे धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.

ठळक मुद्देप्रमुख वक्त्यांनी मांडला दोन वर्षांचा इतिहासकठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही

भुसावळ, जि.जळगाव : महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य मुंबई व महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना यांच्यातर्फे धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी दीपनगर येथील उपमुख्य अभियंता एन.आर.देशमुख होते.प्रमुख वक्ते इतिहास अभ्यासक डॉ.यशपाल भिंगे (नांदेड) होते. डॉ.भिंगे यांनी आपल्या दीड तासाच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात धनगर जमातीच्या २००० वर्षांचा ऐतिहासिक राज्यसत्तेचा इतिहास प्रभावीपणे मांडला. १९८९ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी धनगरांना एनटी-सीचे ३.५ टक्केचे घटनाबाह्य महाराष्ट्रापुरते तुटपुंजे आरक्षण देऊन देवाच्या आळंदीऐवजी चोराच्या आळंदीच्या एस.टी.त बसवल्याचा घणाघाती आरोप केला. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.प्रास्ताविक चंद्रशेखर सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन अनुक्रमे डॉ.पद्माकर सावळे, प्रीतम भागवत यांनी केले. योगेश गांधेले यांनी आभार मानले. या वेळी भुसावळ शहरासह तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ