शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धुळीमुळे शहरात सीओपीडीचा फैलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 13:04 IST

जळगाव : रस्त्याची दूरवस्था आणि धुळीचे साम्राज्य यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून त्यामुळे सीओपीडी रुग्णांच्या संख्येत मोठी ...

जळगाव : रस्त्याची दूरवस्था आणि धुळीचे साम्राज्य यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून त्यामुळे सीओपीडी रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षात ही संख्या दुप्पटीने वाढली आहे.यापूर्वी घरात असलेल्या चुलीच्या धुरामुळे या आजाराचा धोका जाणवत होता. मात्र आता सर्वांकडेच गॅस सिलिंडर आल्याने घरगुती वायू प्रदुषणाचा धोका कमी झाला आहे.मात्र तरीही हवाप्रदूषण वाढले आहे. काही रुग्णांमध्ये या आजाराचे उशिराने निदान झाल्यामुळे फुफ्फुसाचा अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाणही आता वाढू लागले आहे.जळगाव शहरात रस्त्याची दूरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची साफसफाई नियमित केली जात नसल्यामुळे रस्त्यांवर धुळीचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य पसरले आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या वायूप्रदुषणाच्या अहवालातही जळगावातील हवेत धुलीकणाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे. रस्ते, महामार्गाची वेळेवर साफसफाई न होणे तसेच अनेक ठिकाणी सुरु असलेल्या खोदकामामुळे प्रमाण वाढले आहे.वायूप्रदुषणाला फटाक्यांचा धूर तसेच शेतीच्याठिकाणी करण्यात येणाऱ्या धुराचाही समावेश आहे, पण ते प्रमाण नगण्य आहे.रस्त्यावरील धुळीमुळे वायूप्रदूषण जाणवत आहे. याप्रदूषणामुळे केवळ दम्याचा आजार होण्याचे प्रमाण वाढलेले नाही तर फुफ्फुसांचा अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाJalgaonजळगाव