शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

धुळीमुळे शहरात सीओपीडीचा फैलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 13:04 IST

जळगाव : रस्त्याची दूरवस्था आणि धुळीचे साम्राज्य यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून त्यामुळे सीओपीडी रुग्णांच्या संख्येत मोठी ...

जळगाव : रस्त्याची दूरवस्था आणि धुळीचे साम्राज्य यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून त्यामुळे सीओपीडी रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षात ही संख्या दुप्पटीने वाढली आहे.यापूर्वी घरात असलेल्या चुलीच्या धुरामुळे या आजाराचा धोका जाणवत होता. मात्र आता सर्वांकडेच गॅस सिलिंडर आल्याने घरगुती वायू प्रदुषणाचा धोका कमी झाला आहे.मात्र तरीही हवाप्रदूषण वाढले आहे. काही रुग्णांमध्ये या आजाराचे उशिराने निदान झाल्यामुळे फुफ्फुसाचा अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाणही आता वाढू लागले आहे.जळगाव शहरात रस्त्याची दूरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची साफसफाई नियमित केली जात नसल्यामुळे रस्त्यांवर धुळीचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य पसरले आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या वायूप्रदुषणाच्या अहवालातही जळगावातील हवेत धुलीकणाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे. रस्ते, महामार्गाची वेळेवर साफसफाई न होणे तसेच अनेक ठिकाणी सुरु असलेल्या खोदकामामुळे प्रमाण वाढले आहे.वायूप्रदुषणाला फटाक्यांचा धूर तसेच शेतीच्याठिकाणी करण्यात येणाऱ्या धुराचाही समावेश आहे, पण ते प्रमाण नगण्य आहे.रस्त्यावरील धुळीमुळे वायूप्रदूषण जाणवत आहे. याप्रदूषणामुळे केवळ दम्याचा आजार होण्याचे प्रमाण वाढलेले नाही तर फुफ्फुसांचा अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाJalgaonजळगाव